मुंबईतील कबुतरखान्यांच्या वादादरम्यान, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ नवीन कबुतरखान्याचे उद्घाटन केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
अमित साटम यांनी मोकळ्या जागांवर खासगी संस्थांना देण्यात येणाऱ्या दत्तक धोरणाला विरोध करत महापालिकेच्या तात्पुरत्या धोरणाला स्थगिती देण्याची मागणी केली…
रस्त्यांच्या दुर्दशेमागील भ्रष्टाचार हे उघडे गुपित आहेच, त्यावर आता कुणी आंदोलनेही करत नाही… पण नागरिकांना सुरक्षित जगण्याच्या हक्कापासून वंचित राहावे…