केंद्र सरकार देशातील वीज क्षेत्र खाजगी उद्योगपतींच्या हातात देण्याच्या प्रयत्नात असून, याच उद्देशाने इलेक्ट्रिसिटी (अमेंडमेंट) बिल २०२५ आणण्यात आले असल्याचा…
वीज कंपन्यांच्या खासगीकरणास विरोध, निवृत्तिवेतन व इतर मागण्यांसाठी कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या सात संघटनांनी आजपासून अहिल्यानगरमध्ये तीन दिवसांचा संप सुरू…
महावितरण प्रशासनाने सांगितले की, वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांशी सुसंगत भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच कृती समितीसोबत झालेल्या…
महाराष्ट्र सरकारकडून महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांचे केले जाणारे खाजगीकरण आणि पुनर्रचनेविरोधात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे.