
वीज दरवाढीसारख्या मुद्द्यावर राजकीय पक्ष एक चकार शब्द उच्चारायला तयार नसतात…
केंद्र सरकारने वितरण क्षेत्र योजनेच्या (आरडीएसएस) माध्यमातून २०२४-२५ पर्यंत संपूर्ण भारतात वीज हानीत १२ ते १५ टक्के घट करण्याचे उद्दिष्ट…
महावितरणने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे (एमईआरसी) मोठी वीज दरवाढ मागितली आहे.
नागरिकांना अवास्तव वीज देयकापासून दिलासा मिळवून देण्यासाठी लोक प्रतिनिधींकडून आश्वासन दिले जाते. मात्र यंत्रणेशी प्रत्यक्ष भांडण्याची वेळे येते तेव्हा लोकप्रतिनिधी…
राज्यात भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने सरकार सत्तेत असूनही वीज धोरणावर संघप्रणीत भारतीय मजदूर संघाशी सलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ…
सरकार व वीज कंपन्यांतील व्यवस्थापनांच्या अकार्यक्षमतेमुळे कंपनीचा खर्च वाढला. सरकारच्या बेजबाबदार धोरणामुळे कृषी थकबाकी वाढली.
महावितरणने कृषी वीज वापर जास्त दाखवला असून तो ग्राह्य धरू नये. महावितरणकडील कृषी पंपाची थकबाकी चुकीची आहे.
खोदकामादरम्यान भूमिगत विद्युत वाहिनीला जेसीबीचा धक्का बसला आणि विद्युत वाहिनी तुटल्या.
How Much LED Bulb Cost: तुम्ही कधी हा विचार केला आहे का, तुमच्या महिन्याच्या विजेच्या बिलामध्ये घरात लावलेल्या बल्बचा खर्च…
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ही पहिलीच पोटनिवडणूक होत आहे. अगामी लोकसभा आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक होणार असल्याने ही पोटनिवडणूक…
पवन, सौर अशा नवीनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पांकडेच लक्ष देण्याच्या धबडग्यात अखेर, जलविद्युत क्षेत्रालाही न्याय देणारे धोरण प्रस्तावित झाले आहे, त्याची गरज…
स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीत मतदान करताना मोबाईल घेऊन जाण्यास नगरसेवकांना मुभा दिल्याने वाद निर्माण झाला आह़े
काँग्रेसचे उमेदवाराने मनसे कार्यालयाला भेट दिल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे
वाढीव पेन्शनसाठी पात्र कर्मचाऱ्यांना ३ मार्चपूर्वी अर्ज सादर करायचा आहे. परंतु, महावितरण, महानिर्मिती, महापारेषणच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांना अद्याप हा अर्जच…
गावात तासनतास वीज नसायची. यामुळे गावातील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी वणवण फिरावे लागायचे. मात्र, आता सोलर सिस्टीमद्वारे वीज मिळणार असल्याने…
जिल्ह्यातील ८५ वीज ग्राहकांची वीज जोडणी ऑनलाईन प्रणालीमध्ये खंडित केल्याची नोंद असताना प्रत्यक्षात मात्र वीज जोडणी सुरू असल्याची गंभीर बाब…
शेतकऱ्यांच्या विजेला हात लावू नका, असा सज्जड दम यशोमती ठाकूर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
दरवाढ पूर्णत: मागे घ्यावी, या मागणीसाठी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दरवाढ प्रस्तावाची होळी करण्याचा निर्धार निमा…
थकबाकीदारांविरोधात वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम जोरात राबवण्यात येत आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ निवृत्त कर्मचारी संघाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.