वीज News
नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये मागील वर्षभरात सगळ्याच संवर्गातील ग्राहकांना तब्बल ८४ हजार वीज जोडणी देण्यात आल्या आहेत.
महावितरणने पकडलेल्या वीज चोऱ्यांमध्ये वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची २ हजार २४ प्रकरणे, वीज मीटर मध्ये फेरफार आणि अन्य प्रकारच्या…
याबाबत माहिती देताना फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर म्हणाले, राज्यात न भूतो न भविष्यती अशी घटना घडली.
मे महिन्याच्या बिलापासून निवासी ग्राहकांच्या इंधन अधिभारात प्रति युनिट ७० पैसे ते १.७० रुपये इतकी मोठी वाढ होणार आहे.
राज्यात विजेची मागणी वाढत असतानाच वीज निर्मितीही वाढली आहे. परंतु, महानिर्मितीकडे केवळ १५ दिवस पुरेल एवढाच कोळसा साठा शिल्लक आहे.
कळंबोली परिसरामधील ३५ हजार वीज ग्राहकांपैकी ८ हजार वीजग्राहकांना शनिवारी सकाळपासून ते सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत विजेविना राहावे लागले. जेसीबीचे काम…
संध्या सर्वत्र तापमानात विक्रमी वाढ होत असल्याने उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत. त्यात घणसोली गावात पुन्हा १८ तास वीज पुरवठा…
कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना कायम नोकरीची संधी मिळावी म्हणून वयात सवलतीचे आश्वासन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाला दिले होते. परंतु, कारवाई…
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीत सोमवारी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे दिवसभर वकिलांना आणि पक्षकारांना नाहक त्रास सहन करावा लागला.
गणेशचा जाळीला स्पर्श झाला आणि विजेच्या झटक्याने तो कोसळला. या घटनेनंतर घबराट उडाली.
पारसमधील या संचातून ९ एप्रिल २०२४ रोजी २६७ दिवसांपासून अखंडित वीज निर्मिती सुरू आहे.