वीज News

मुंबई शहर आणि उपनगरातील वीजपुरवठा वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला वसई खाडीजवळील उच्च दाबाची विद्युतवाहिनी टाकण्याचा प्रकल्प सार्वजनिक हिताचा आहे, असे…

पितळे याच्या घराची झडती घेतली असता या झडतीतून ६ लाख ९५ हजार ११० रुपये पथकाने जप्त केले.

मुंबईसाठीची सध्याची वीजवाहिनीची क्षमता ही आणखी वीज वाहून नेण्याकरिता पुरेशी नाही. त्यामुळे, हा प्रकल्प मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

पडघा येथील विद्युत केंद्रातून निघणाऱ्या वाहिनीवर झालेल्या बिघाडामुळे अंबरनाथकरांची रविवारची रात्र अंधारात गेली. संपूर्ण वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी मध्यरात्रीच्या तीन…

महाराष्ट्रात वीजदर कमी करण्यासाठी महावितरणची (एमएसईडीसीएल) याचिका हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील अनाकलनीय पाऊल आहे.

महावितरणने दर महिन्याला त्यांच्या संकेतस्थळावर वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.

दरवेळी महावितरण वीजदरात वाढ करण्यासाठी याचिका दाखल करते, पण यावेळी प्रथमच आम्हाला वीजदर कमी करू द्या, म्हणून याचिका दाखल झाली…

शासनाने घोषणा केल्यावरही स्मार्ट प्रीपेड मीटर छुप्या पद्धतीने ग्राहकांकडे लागत आहे. या मीटरमध्ये स्वयंचलीत पद्धतीने मीटर वाचन होत असल्याने राज्यातील…

‘सौरऊर्जेद्वारे निर्माण झालेली वीज स्वस्तात मिळत असल्यामुळे महावितरणला विजेचे दर कमी करणे शक्य होणार आहे.

आदेश देवूनही कृषीपंपाना मीटर न बसविल्याने राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला एक लाख रुपये दंड केला आहे.

‘महावितरण’ या शासकीय वीज कंपनीने राज्यातील ३२९ वीज उपकेंद्रे खासगी कंपनीला चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला असून याला कर्मचारी, अभियंते, अधिकारी…

राज्यात ‘स्मार्ट प्री-पेड मीटर’विरोधात आंदोलन पेटले असतानाच, आता महावितरणकडून राज्यातील ३२९ उपकेंद्रांचेही खासगीकरण केले जाणार आहे.