इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करताना नव्या नाव बदलात उरूणचा समावेश करावा, या मागणीसाठी पोलीस पाटील बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कचेरीसमोर…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्राहक आणि व्यापारी येत्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या सात वर्षांपासून थकीत आहे. ‘एनसीटीसी’मार्फत १४० कोटी रुपयांचे कर्ज देऊन सुद्धा…