महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवर निसर्गाचे लेणे ल्यालेल्या कोकणाच्या डोंगरदऱ्यांमध्ये रेल्वेगाडीची शिट्टी घुमू लागल्यावर कोकणाची विकासाची भूक आता आणखी वाढली आहे.
मुंबईहून एर्नाकुलमला जाणारी दुरंतो गाडी मडगावजवळ घसरल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा वेगमर्यादा घालण्यात आली आहे. याआधी मे महिन्यात दिवा-सावंतवाडी गाडीला…
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी केलेल्या लक्षणीय घोषणांपैकी एक म्हणजे ‘कराड-चिपळूण’ हा नवीन रेल्वेमार्ग! या रेल्वे मार्गाच्या उभारणीची जबाबदारी…