महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते आठवी वर्गांवर नियुक्ती असलेल्या शिक्षकांना टीईटी (टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट) म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा देणे अनिवार्य आहे.
धुळे येथील राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकावर आजही ’औरंगाबाद’ असाच उल्लेख कायम आहे.यामुळे संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने आज तीव्र संताप व्यक्त करत…
कुस्तीपटू पहिलवान सिकंदर शेख यास अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात न्यायालयाने सिंकदरविरुध्द यापूर्वी कोणताही गुन्हा नसल्याने जामीन मंजूर केला. यानिमित्ताने सिकंदर…
इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतलेल्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. अंतिम परीक्षेत नाशिकच्या शिवानी तिळवणकरने यश मिळवले.
सार्वजनिक शौचालय या कामांमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी झालेल्या खर्चाची वसुली करण्याचे आदेश दिले.ही…