scorecardresearch

‘आदिवासी शेतक ऱ्यांसाठी कृषी विद्यापीठ कार्य करील’

आदिवासी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे ही अविरत प्रक्रिया आहे. विद्यापीठाने वाई हे आदिवासी गाव दत्तक घेऊन दीड वर्षांत आदिवासी उपयोजनेतंर्गत…

महाराष्ट्र शुगर्सने थकवले शेतकऱ्यांचे ४४ कोटी

सायखेडा येथील महाराष्ट्र शेतकरी शुगर्सने ऊस उत्पादकांचे ४४ कोटी ७८ लाख रुपये थकवले. थकवलेली रक्कम जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याच्या…

औरंगाबाद विभागात बीड यंदाही अव्वल

दहावीच्या निकालात औरंगाबाद विभागात सर्वाधिक ९५.०२ टक्के निकालासह बीड जिल्ह्याने बाजी मारली. सलग ३ वर्षांपासून बीडने ही किमया साध्य केली.…

सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या; २ पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल

तरुण सराफा व्यापारी रवी टेहरे याच्या आत्महत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी सखाराम टेकुळे व रेल्वे पोलीस अधिकारी चिंचाणे या दोघांविरुद्ध…

प्रदेशाध्यक्ष चव्हाणांच्या उपस्थितीत सोमवारी पोखर्णीत काँग्रेसचा मेळावा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सोमवारी (दि. ८) येथे येत असून, त्यांच्या उपस्थितीत पोखर्णी येथे मेळाव्याचे आयोजन केले…

जायकवाडी पाण्यासाठी खुर्चीला निवेदन डकवले!

परळी वीज केंद्राकडे १६२ कोटींची थकबाकी असताना त्यांना वेळोवेळी पाणी सोडले जाते. मात्र, दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी दिले जात नाही.…

गुन्हेगारांची ‘टॉप टेन’ यादी करण्याच्या सूचना

गुन्हेगार आणि त्यांची गुन्हे करतानाची कार्यपद्धती तपासून मराठवाडय़ातील आठही जिल्ह्यांत गुन्हेगारांचे आदान-प्रदान करण्यात येईल. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हेगारांची ‘टॉप…

दुधनाच्या डाव्या-उजव्या कालव्यातून पाणी सोडले

शेतकऱ्यांना धुळपेरणीसाठी निम्न दुधना प्रकल्पातून उजव्या व डाव्या कालव्यांत पाणी सोडण्यात आले. परभणी, सेलू, जिंतूर व मानवत तालुक्यांतील शेतकऱ्यांना या…

अपंगांच्या प्रश्नी ‘सीईओंना आमदार बच्चू कडूंचा घेराव

विनंती करूनही जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी निवेदन स्वीकारण्यास न आल्याने आमदार बच्चू कडू यांच्यासह अपंगांनी त्यांच्या दालनात ठिय्या मांडला.…

अण्णा भाऊ साठे साहित्यसंमेलनात दुष्काळावर सर्वंकष चर्चा

अण्णा भाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या गाजलेल्या कादंबरीतला दुष्काळावरील उतारा वाचून सुरूझालेली ग्रंथिदडी, गुरांना चारा भरवून उद्घाटन आणि मराठवाडय़ातील जुन्या-नव्या…

परभणीतील शेतकऱ्यांना पीकविम्याचे १६० कोटी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामातील पीकविम्यापोटी १६० कोटी ४१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला…

संबंधित बातम्या