काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरमध्ये महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होते. यावेळी काँग्रसचे दिग्गज नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांनी उपस्थितांनी संबोधित…
राहुल गांधींची भारत न्याय यात्रा हा एक देखावा आहे असंही स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसने देशाला राज्यघटना दिली. त्यातून सर्वांना समान मताधिकार दिला. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सर्व गोष्टींनाच विरोध आहे.
केवळ सभा आणि पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा या यात्रेच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्याची नियोजित मोहीम अधिक चांगली आहे
भारत जोडो यात्रेदरम्यान ८ नोव्हेंबर २०२२ रोजी राहुल गांधींसोबत पदयात्रा करताना नागपूरचे काँग्रेस कार्यकर्ते कृष्णकुमार पांडे यांचे निधन झाले होते.
काँग्रेसचा १३९ वा वर्धापन दिन सोहळा नागपूर येथे संपन्न झाला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मराठीत भाषण करत मोदी…
सामान्य जनतेला मात्र कोणतेही अधिकार नव्हते. काँग्रेसने हे अधिकार सामान्यांना मिळवून दिले, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
“नागपुरातील काँग्रेसच्या सभेला महारॅली म्हणता येत नाही. कारण, ती…”, असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.
राहुल गांधी म्हणाले, “देशाच्या हजारो वर्षांच्या इतिहासात एक गोष्ट पहिल्यांदा घडली. पहिल्यांदाच एका भारतीय व्यक्तीला…!”
काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त आज ( २८ डिसेंबर ) नागपुरात ‘हैं तयार हम’ ही महारॅली आयोजित करण्यात आली आहे.…
राहुल गांधी म्हणाले, भारत जोडोच्या निमित्ताने कन्याकुमारी ते काश्मीर आम्ही चाललो. चार हजार किलोमीटरचा प्रवास केला. द्वेषाच्या बाजारात आम्ही प्रेमाचं…
नागपूर येथे होणाऱ्या जाहीर सभेमध्ये देणगी देणाऱ्या पाच भाग्यवान देणगीदारांना कांग्रेस राहुल गांधी यांच्या हस्ते त्यांना प्रशंसा प्रमाणपत्र दिले जाणार…