तालुक्यातील चिरनेर येथील बर्डफ्ल्यू रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पक्षी मारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रविवारपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील भूमिपुत्रांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी जासई…
सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या खोपटे पुलाच्या मजबुतीकरणासाठी पाच कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा तयार केला असून या पुलाच्या दुरुस्तीला लवकरच सुरुवात…
राज्यातील युवा रंगकर्मींना जोडणाऱ्या आणि नाट्यवर्तुळात चर्चेच्या ठरलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.