यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. यवतमाळ (Yavatmal) हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे. पुसद, दिग्रस, उमरखेड ही जिल्ह्यातील प्रमुख शहरांपैकी दोन आहेत. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.
या जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा प्रामुख्यानं कापूस (Cotton) उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. Read More
अलिकडच्या काळात ‘ईव्हीएम’वरील निवडणूक प्रक्रियेबाबत विविध मतप्रवाह निर्माण झाले आहेत. ‘ईव्हीएम’ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर मतदान प्रक्रिया पार पाडावी, यासाठी आंदोलनेही झाली.
प्रकल्पाचा अद्ययावत अहवाल सादर करून केंद्रीय जल आयोगाची अंतिम मान्यता घेण्यापूर्वीच निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या कामासाठी कार्यारंभ आदेश काढल्याची गंभीर बाब,…
दरम्यान नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्या दोन्ही भावंडाचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणी करता जिल्हा शासकीय…
यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून गेल्या तीन निवडणुकांमध्ये बसपा किंवा वंचितसारख्या पक्षांनी काँग्रेसच्या विजयाची वाट बिकट केल्याचे चित्र…
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. यवतमाळ-वाशिममध्ये कोणत्याही परिस्थितीत शिवसेना उमेदवारास निवडून आणण्याचा चंग पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधला…