ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
बैठकीत नागरी संरक्षण यंत्रणा मजबूत करणे, चुकीची माहिती आणि बनावट बातम्यांना आळा घालण्याचे प्रयत्न आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे विषय चर्चेत आले होते.
‘भारतीय सैन्यदलाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन’ असे या फलकावर मजकूर आहे. फलकांखाली एकनाथ शिंदे आणि शिवसेना परिवार असेही लिहीण्यात आले आहे.
PM Narendra Modi On Vaibhav Suryavanshi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही वैभव सूर्यवंशीचे चाहते झाले आहेत. मोदींनी वैभवच्या फलंदाजीचं कौतुक केलं आहे.
Orange economy ‘जागतिक दृक्-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्ह्ज) उद्घाटन मोदी यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलात जिओ वर्ल्ड येथे करण्यात आले. उद्घाटनानंतर त्यांनी आपल्या भाषणात ‘ऑरेंज इकॉनॉमी’चा उल्लेख केला.
PM Modi On Terrorism: पहलगाम हल्ल्यानंतर कठोर उपाययोजना म्हणून, भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. अटारी सीमा बंद केली असून, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द केले आहेत.
“देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची भाषा केली. देशाच गृहमंत्री अमित शाह चुनचुन के मारेंगे म्हणाले. मग मारा ना. कोणी अडवलं? या सर्वाला जबाबदार अमित शाह आहेत”, असंही संजय राऊत म्हणाले.