कर्नाटकातील विजयाने काँग्रेसमधील मरगळ दूर होऊन नेतृत्वाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्याराज्यांमधील पक्षांतर्गत वाद मिटविण्यावर भर दिलेला दिसतो.
हितचिंतकांनी डॉ.मीनल पाटील खतगावकर यांचा उल्लेख ‘भावी खासदार’ असा केल्यानंतर श्रीजया अशोक चव्हाण ‘भावी आमदार’ संबोधत चव्हाण यांच्या हितचिंतकांनी पुढील…
आघाडीत आपापल्या पक्षाचे वर्चस्व राखण्यासाठी किंवा नसलेले वर्चस्व वाढविण्यासाठी निवडणुकांच्या आधी अशा आघाड्यांमध्येच एकमेकांच्या विरोधात कुरघोडीचे राजकारण खेळले जाते.