scorecardresearch

नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

Bharatiya Janata Party
जन्म तारीख 17 Sep 1950
वय 74 Years
जन्म ठिकाण Vadnagar
नरेंद्र मोदी यांचे चरित्र

नरेंद्र दामोदरदास मोदी (Narendra Modi) हे भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. त्यांनी मे २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला (BJP) दुसऱ्यांदा प्रचंड विजय मिळवून दिला.

Read More
नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
Damodardas Mulchand Modi
आई
Heeraben Modi
नेट वर्थ
₹2,51,36,119
व्यवसाय
Politician

नरेंद्र मोदी न्यूज

Modi expanded PM-JAY coverage to all Indians over the age of 70 last year
नक्षली कारवायांवर भर,कल्याणकारी योजनांमध्ये सुधारणा; कसा आहे पंतप्रधान मोदींचा तिसरा कार्यकाळ?

एकट्या छत्तीसगडमध्ये २०२५ च्या पहिल्या पाच महिन्यांतच सुरक्षा दलांनी २०९ माओवाद्यांना ठार मारले आहे. २०२४ मध्ये ही संख्या २१९ एवढी होती. २०२३ मध्ये सुरक्षा दलांनी राज्यभरात ५३ माओवाद्यांना ठार मारले होते.

 "बोलाचीच कढी अन् , बोलाचाच भात" सपकाळ यांची मोदी सरकारवर टीका (संग्रहित छायाचित्र)
मोदींची ११ वर्ष, “बोलाचीच कढी अन् , बोलाचाच भात” सपकाळ यांची टीका

शेतकरी उत्पन्न दुप्पट, स्वामीनाथन आयोग, स्मार्ट सिटी, या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाच्या खिशात १५ लाख देणार, अण्णा हजारे, बाबा रामदेव यांनी पेट्रोलचे दर कमी करणार, लोकपाल याच काय झालं याच उत्तर मोदींनी दिलं पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.

सांस्कृतिक प्रबोधनाचा अमृतकाळ! (संग्रहित छायाचित्र)
सांस्कृतिक प्रबोधनाचा अमृतकाळ!

नरेंद्र मोदी २०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाले, त्या वेळी भारतात सकारात्मक परिवर्तन आणि सांस्कृतिक प्रबोधनाचा जो प्रवास सुरू झाला, त्याला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.

‘विकासासाठी महिला सशक्तीकरण महत्त्वाचे’, पंतप्रधानांचे प्रतिपादन; ‘मोदी सरकार’ला आज ११ वर्षे पूर्ण (संग्रहित छायाचित्र)
‘विकासासाठी महिला सशक्तीकरण महत्त्वाचे’, पंतप्रधानांचे प्रतिपादन; ‘मोदी सरकार’ला आज ११ वर्षे पूर्ण

गेल्या ११ वर्षांमध्ये आपल्या सरकारने महिलाकेंद्रित विकासाला महत्त्व दिले असून सर्व क्षेत्रांमध्ये देशातील महिला चांगली कामगिरी करून अनेकांना प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

लाल किल्ला : राहुल गांधींच्या दबावात मोदी सरकार! (संग्रहित छायाचित्र)
लाल किल्ला : राहुल गांधींच्या दबावात मोदी सरकार!

गेली ११ वर्षे राहुल गांधी विजय मल्ल्या पलायन, राफेल खरेदी, ऑपरेशन सिंदूर अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सातत्याने मोदी सरकारला प्रश्न विचारत आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भातील त्यांच्या ताज्या टिप्पणीमुळे राजकीय वादळ निर्माण केले आहे. पण या वेळी पहिल्यांदाच मोदी सरकारला स्वत:चा बचाव करणे अवघड झाल्याचे दिसते आहे.

G Madhavi Latha helped construct the Chenab rail bridge
Chenab Bridge: १७ वर्षांचं प्लॅनिंग, डिझाइन आणि मेहनत; चिनाब पुलाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या माधवी लता कोण आहेत?

Chenab Bridge: खरं तर चिनाब नदीवर या पुलाचं बांधकाम करणं हे सर्वात मोठं आव्हान मानलं जात होतं, त्यामुळे जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज हा एक अभियांत्रिकी चमत्कारच आहे.

पाककडून मानवतेवर हल्ला, काश्मीर दौऱ्यात पंतप्रधानांचे टीकास्त्र; विकासकामांचे लोकार्पण (photo credit - x)
पाककडून मानवतेवर हल्ला, काश्मीर दौऱ्यात पंतप्रधानांचे टीकास्त्र; विकासकामांचे लोकार्पण

‘देशात जातीय तणाव वाढावा आणि पर्यटनावर आधारित काश्मीरमधील लोकांचा रोजगार हिसकावून घेण्याचा पाकिस्तानचा हेतू होता,’ असा आरोप पंतप्रधानांनी केला.

 पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली - प्रकाश आंबेडकर (छायाचित्र:लोकसत्ता टीम)
पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली – प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भारत आणि पाकिस्तान संघर्षा दरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवायची संधी का दवडली, या बाबतचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसने करावा, अशी मागणी केली.

‘हिंदू पाकिस्तान’ अशी प्रतिकृती निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि याबद्दल केवळ नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना दोष देऊन उपयोग नाही.(file photo)
मोदी यांनी शरणागती पत्करल्याच्या टीकेमुळे सत्ताधारी संतप्त; भाजप, काँग्रेसदरम्यान शाब्दिक युद्ध

‘‘लोकसभेचे विरोधी पक्ष झाल्यावर देखील राहुल गांधी बालबुद्धीचेच राहिले असून त्यांच्याकडे हे पद सांभाळण्याची परिपक्वता नाही हेच सिद्ध होते,’’ अशी टीका भाजपचे प्रवक्ता व राज्यसभेचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केली.

अन्वयार्थ : या ‘मित्रा’ला खडे बोल कधी? (Photo credit - X)
अन्वयार्थ : या ‘मित्रा’ला खडे बोल कधी?

गाझा पट्टीतील इस्रायलच्या हल्ल्यांची तीव्रता कमी झालेली नाही. बेघर आणि खंक झालेल्या गाझावासीयांना इस्रायली गोळ्यांपासून जितका धोका आहे तितकाच तो उपासमारीपासूनही आहे.

भारताने रशियाकडून शस्त्रखरेदी करण्यास अमेरिकेचा आक्षेप - लुटनिक (Photo Credit - X)
भारताने रशियाकडून शस्त्रखरेदी करण्यास अमेरिकेचा आक्षेप – लुटनिक

‘‘उत्पादन क्षेत्रात अमेरिकेला पुन्हा चांगले दिवस आणायचे असून व्यापारी तूट कमी करण्याचे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे,’’ या भूमिकेचा लुटनिक यांनी पुनरुच्चार केला.

पूरग्रस्तांना मदतीचे आश्वासन; पंतप्रधान मोदींची आसाम, सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा (पीटीआय फोटो)
पूरग्रस्तांना मदतीचे आश्वासन; पंतप्रधान मोदींची आसाम, सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करून परिस्थितीचा आठावा घेतला.

संबंधित बातम्या