भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवलेल्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने आपल्या वाटलाचीची प्रोसेस ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात उलगडली. शांत, संयमी आणि त्याचवेळी तत्वांशी…
अजिंक्यचे माणूसपण, शहाणपण, साधेपण, संवेदनशीलता असे विविध पैलू ‘गप्पां’मध्ये उलगडत जातात आणि निव्वळ मैदानावर बहारदार फलंदाजी करण्यापलीकडले हे व्यक्तिमत्त्व आहे…