बॉलिवूडमधील प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप यांच्याकडे बघितले जाते. अनुराग कश्यप मूळचे उत्तर प्रदेशने आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झाले आहे. त्यांनी आपल्या करियरची सुरवात नाटकांपासून केली. पुढे ते बॉलिवूडमधील लेखक म्हणून काम करत होते. त्यांनी सत्या या चित्रपटापासून लेखनास सुरवात केली. ब्लॅक फ्रायडे, डेवडी, गँग्स ऑफ वासेपूर यासारख्या हटके चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. ते उत्तम अभिनेतेदेखील आहेत. बॉलिवूडम चित्रपट, सामाजिक मुद्यांवर ते कायमच भाष्य करत असतात. त्यानं विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच त्यांचा दोबारा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहेRead More
Anurag Kashyap Controversial Remarks On Brahmin: फुले चित्रपटाचे समर्थन करत असताना प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाबद्दल एक वादग्रस्त विधान…