बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेल्या भूप्रदेशावर भारताने १९८७ साली ‘तथाकथित अरुणाचल प्रदेश’ स्थापित केला ही ‘निर्विवाद वस्तुस्थिती’ असल्याचाही दावा लिन यांनी केला.
अरुणाचल प्रदेशवर चीनने दावा केला असून, भारताच्या निःसंदिग्ध आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेल्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले आहे. त्यामुळेच अरुणाचल प्रदेशमधील…