scorecardresearch

आश्रमशाळेचे स्थलांतर?

मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, ठाणे, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, वसई, भाईंदर परिसरांत राहणाऱ्या भटक्या-विमुक्त मुलांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण पूर्ण…

आश्रमशाळांमधील शिक्षकांचे वेतन एक तारखेला १५ हजारपेक्षा अधिक शिक्षकांना फायदा

राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन यापुढे प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला होणार आहे.

आश्रमशाळेची भिंत कोसळून पाच विद्यार्थी जखमी

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मौजे गुंज (बुधावली) या शासकीय आश्रमशाळेची भिंत सोमवारी सकाळी कोसळून पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत.

आश्रमशाळांचा बारावी निकालाचा टक्का वाढला

आदिवासी खात्यांतर्गत नागपूर विभागातील शासकीय आश्रमशाळांचा बारावीचा निकाल यंदा ९०.७३ टक्के तर अनुदानित आश्रमशाळांचा निकाल ८५.३७ टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या…

आश्रमशाळांमधील मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

कर्जत तालुक्यातील टाकावे गावात चंद्रप्रभा चॅरिटेबल ट्रस्टच्या आश्रमशाळेत अल्पवयीन मुलामुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आश्रमशाळांच्या व्यवस्थापनांवर नियंत्रण ठेवणे आता शक्य -आ. अपूर्व हिरे

आदिवासी विकास विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अंमलबजावणी यंत्रणांची पुनर्रचना करून स्वतंत्र शिक्षण कक्षासाठी एकूण ८४९ नवीन पदांना मंत्रिमंडळाने

आश्रमशाळांमधून गणित व विज्ञान इंग्रजीतून शिकविण्याची परवानगी

आश्रमशाळांमधून पाचवी ते दहावीपर्यंत गणित व विज्ञान हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकविण्यास आदिवासी विकास खात्याने परवानगी दिली आहे.

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

विक्रमगड तालुक्यातील दावडे येथील अरविंद आश्रमशाळेमध्ये राहत असलेल्या विद्यार्थिनींच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी विक्रमगड पोलिसांनी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक

मेळघाट आश्रमशाळांमधील बायोमेट्रिक यंत्रे धूळ खात

मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळांमधील बायोमेट्रिक यंत्रणा शोभेची बनली असून सुमारे १३५ मशीन्स बंद असल्याने या यंत्रणेवर करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च…

आश्रमशाळांमधील मृत्यूंबाबत न्यायालयाचे सरकारला निर्देश

आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांचे कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघाती मृत्यू होत असल्याची गंभीर दखल घेत

पाली आश्रमशाळा पूररेषेच्या छायेत जागा आणि निधी असूनही स्थलांतर नाही

पावसाची संततधार सुरू झाली की अनेक जणांच्या काळजात धडकी भरते. अतिवृष्टीचा अंदाज घेऊन शाळांना सुट्टी दिली जाते, अनेक जण घरातच…

संबंधित बातम्या