शहराची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आणि विशिष्ट व्यक्ती, यात्रेकरू व पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पहिल्यांदाच ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार…
काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेसंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांमध्येच मतभेद आहेत. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.