
“मराठा आरक्षणाची धोरणात्मक लढाई जरांगे-पाटलांच्या आंदोलनामुळे जिंकली आहे”, असंही बच्चू कडूंनी म्हटलं.
नोंदीनुसार, कुणबींचा आकडा वाढत जात आहे. ३३-३४ च्या नमुन्यांवरूनही नोंदी शोधल्या जात आहेत. ही कागदपत्रे जीर्ण झालेली आहेत. ती काळजीपूर्वक…
जरांगे पाटील म्हणतात, “२० तारखेला आम्ही जाणारच आहोत. आम्ही मुंबईला गेल्यावर चर्चा सगळी बंद होईल. मग सगळं सोयीस्कर होईल. सरकार…
आमदार बच्चू कडू यांची महायुतीत महत्वाची भूमिका आहे. त्यांचे मत विचारात घेतले पाहिजे, असे संजय खोडके म्हणाले.
भारतीय जनता पार्टी सध्या लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहे. रविवारी (१४ जानेवारी) अमरावती लोकसभेसंदर्भात भाजपाने बैठक बोलावली आहे.
“…तर ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात जात येतं”, असंही बच्चू कडूंनी म्हटलं.
बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आहेत, तर रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे मानले…
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यानंतर आमदार रवी राणा यांनी त्यांना इशारा देत महायुतीचा…
निवडणुकीच्या वेळी महायुतीत प्रहार जनशक्ती या पक्षाची दखलपात्र स्थिती रहावी, यासाठी बच्चू कडू यांनी आत्तापासून प्रयत्न सुरू केले आहेत.
महायुतीचे घटक असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्याकडून माध्यमांसमोर दरवेळी निरनिराळी विधाने करण्यात येत असतात. या विधानांबाबतची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे…
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर हे प्रकरण आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणीसाठी गेलं आहे. १६ आमदार अपात्रप्रकरणी राहुल…
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत आपली शेतीच्या विषयावर आणि थोडी राजकारणावरही चर्चा झाली. पण सर्व गोष्टी उघड करायच्या…