scorecardresearch

Dahisar traffic jam
भाईंदर : दहिसर टोल नाक्यावरची कोंडी सुटेना, उपाययोजना फोल; प्रवासी त्रस्त

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दहिसर पथकर नाक्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे.

granth mutha parents helpless to get death certificate administrative indifference
ग्रंथ मुथा प्रकारणात पालिकेची उदासीनता ! मृत्यू दाखल्यासाठी पालकांचे हेलपाटे…

भाईंदर पूर्व येथील महापालिकेच्या गोपीनाथ मुंडे या क्रीडा संकुलातील तरण तलावात बुडून ग्रंथ मूथा (९) या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना…

Fishermen suffer from traffic jam due to increasing number of tourists on the shores of Bhayander Uttan
पर्यटकांच्या गर्दीने मच्छिमारांची कोंडी ;वाहतूक कोंडीने त्रस्त , पावसाळ्या पूर्वीच्या कामात अडथळे

भाईंदर पश्चिमेला लाभलेला उत्तनचा समुद्रकिनारा येथील नागरिकांसाठी मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवणारा आहे. या परिसरात सुमारे ८०० मासेमारी बोटी कार्यरत…

Railway administration has installed new escalator on the western side of Bhayander railway station
भाईंदर स्थानकावर नवे सरकते जीने; प्रवाशांना मोठा दिलासा

भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस रेल्वे प्रशासनाने नवे सरकते जिने (एस्केलेटर) उभारले असून, त्यामुळे वयोवृद्ध, दिव्यांग तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा…

Gas cylinder blast in Mira Road slum area 8 to 10 huts burnt in fire
मिरा रोड येथे नागरी वस्तीत सिलेंडरचा स्फोट, आगीत आठ ते दहा झोपड्या जळून खाक, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

अग्निशमन दलाने वेळेवर घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.

Soil from dumpers has damaged the road, affecting the municipal work and increasing the risk of accidents
डंपरच्या मातीमुळे रस्त्याची दुरवस्था, महापालिकेच्या कामाचा फटका, तर अपघाताचा धोका

महापालिकेच्याच सुरू असलेल्या कामाचा हा फटका बसत असून कारवाईकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Wet drought hits salt production in Mira-Bhayandar 66% drop in output, salt pans on the verge of shutting down
मिरा भाईंदरच्या मीठ उत्पादनावर ‘ओला दुष्काळ’, मीठ उत्पादनात ६६ टक्के घट, मिठागरे बंद करण्याची वेळ

यावर्षी जवळपास ६६ टक्के इतके मीठ उत्पादन घटले असल्याचे मीठ उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे.

Misuse of reserved land continues in Mira-Bhayandar
मिरा भाईंदरमध्ये आरक्षित भूखंडाचा गैरवापर सुरूच…

यात खासगी व्यावसायिक मोठा आर्थिक लाभ उचलत असून जागा ताब्यात घेण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आरक्षित भूखंडाचा गैरवापर अजूनही सुरूच राहिला…

संबंधित बातम्या