मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील दहिसर टोल नाक्यापासून पालघरपर्यंत एकूण १२१ किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आले आहे.
गणरायाच्या विसर्जनादरम्यान वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी भाईंदर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या पूर्व-पश्चिम परिसरात वाहनबंदी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला…
सहा फुटाखालील मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याच्या सूचना मिरा-भाईंदर महापालिकेने दिल्या आहेत. मात्र या निर्णयाला भाईंदरमधील मूळ गावकऱ्यांनी विरोध दर्शवला…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर शहरातील गणपती दुबईकडे रवाना झाले आहेत. अष्टविनायकांपैकी पहिला गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील मोरगाव येथील श्री…
गणेशोत्सवानिमित्त बाजारात विविध साहित्य विक्रीसाठी आले असून यात कृत्रिम केळीच्या पानांचाही समावेश आहे. यामुळे बाजारात नैसर्गिक पाने विक्रीसाठी बसलेल्या शेतकऱ्यांना…