फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होत होती. अखेर शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली…
मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील दहिसर टोल नाक्यापासून पालघरपर्यंत एकूण १२१ किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आले आहे.
गणरायाच्या विसर्जनादरम्यान वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी भाईंदर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या पूर्व-पश्चिम परिसरात वाहनबंदी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला…
सहा फुटाखालील मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याच्या सूचना मिरा-भाईंदर महापालिकेने दिल्या आहेत. मात्र या निर्णयाला भाईंदरमधील मूळ गावकऱ्यांनी विरोध दर्शवला…