मुंबईमधील उंचावरील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत असतानाच डोंगराळ भागातील श्रमिकांच्या वस्त्या मात्र तहानलेल्याच आहेत. गेली १७-१७ वर्षे श्रमिक वस्त्यांमधील…
बेस्टला आर्थिक तुटवड्यातून बाहेर काढण्यासाठी २०१९ मध्ये मुंबई महापालिका प्रशासनाने बेस्ट उपक्रमाला एक कृती आराखडा दिला होता. भाडेतत्त्वावर बस घेतल्या,…