scorecardresearch

केंद्र सरकार

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
Loksatta anvyarth Elections Punjab Central Government  Dharmendra Pradhan Education Department
अन्वयार्थ: केंद्राच्या कार्यशैलीला पंजाबचा नवा धडा!

केंद्रातील मोदी सरकार कोणताही निर्णय घेतल्यावर सहसा माघार घेत नाही. अपवाद भूसंपादन कायदा आणि तीन कृषी कायद्यांचा. तेही निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी…

Maharashtra Traditional Fishermen SIT Probe Illegal Fishing Ban Purse Seine LED Diesel Subsidy Misuse Mumbai
पर्ससीन, एलईडी मासेमारीविरोधात पारंपरिक मच्छीमार आक्रमक; एसआयटीमार्फत चौकशी करण्याची संघटनांची मागणी…

बेकायदा मासेमारी करणाऱ्या बोटींना शासनाचे अनुदानित डिझेल दिले जात असल्याचा गंभीर आरोप मच्छीमार संघटनांनी केला आहे; स्थानिक परवाना अधिकारी याकडे…

Donald Trump India Visit: डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबाबत पंतप्रधान मोदींची काय इच्छा आहे? ट्रम्प म्हणाले, “त्यांना असे वाटते की…”

India US Trade Tension: अमेरिकेच्या दुग्धजन्य उत्पादनांना भारतीय बाजारपेठ खुली करण्यास केंद्र सरकारने नकार दिल्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार करार गेल्या…

Supreme Court
सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारवर संतप्त

सरन्यायाधीश न्या. भूषण रामकृष्ण गवई, न्या. के. विनोद चंद्रन आणि न्या. विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी…

FM Nirmala Sitharaman SBI Conference IDBI Union World Class Banks Privatization Merger Government
अर्थमंत्र्यांचे बँकांच्या खासगीकरणाबाबत मोठे वक्तव्य…

Nirmala Sitharaman, Bank Privatization : भारताला जागतिक दर्जाच्या मोठ्या बँकांची गरज असून, त्या दिशेने काम सुरू आहे, असे अर्थमंत्री निर्मला…

Movement to start cargo terminal at Jalgaon Airport
Jalgaon Airport : केळी निर्यातीला चालना… जळगाव विमानतळावर कार्गो टर्मिनल सुरू करण्याच्या हालचाली !

सध्या जळगाव विमानतळावर स्वतंत्र मालवाहतूक (कार्गो) विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे केंद्राच्या योजनांचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना होत नाही. मात्र, आता विमानतळावर कार्गो…

Bilaspur-Train-Accident
Bilaspur Train Accident : बिलासपूर रेल्वे अपघात नेमका कसा घडला? पायलटचं रेड सिग्नलकडे दुर्लक्ष की तांत्रिक बिघाड? धक्कादायक माहिती समोर

बिलासपूर रेल्वे अपघातामागील कारण काय? हा अपघात नेमका कसा घडला? यात नेमकी कोणाची चूक? या संदर्भाने तपास करण्यात येत आहे.

Telangana State Committee Naxal Jagan Dandakaranya Unilateral Ceasefire Pressure Surrenders Criticize Central Government
नक्षलवाद्यांकडून तेलंगणातील शस्त्रसंधीत वाढ, केंद्र सरकारवर टीका…

Naxal Jagan Statement : नक्षलवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीने एकतर्फी शस्त्रसंधीला आणखी सहा महिन्यांसाठी वाढविण्याची घोषणा प्रवक्ता जगन याने पत्रक जारी…

ITI upliftment in Maharashtra accelerated under PM Setu scheme
आयटीआयच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारचे पाऊल… नेमके होणार काय?

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील…

High Court's important decision on naming Navi Mumbai Airport
नवी मुंबई विमानतळ नामकरणाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; केंद्र सरकारने आदेश देण्यास नकार; याचिका फेटाळली

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून, नामकरणाच्या प्रस्तावास पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र…

State Cabinet approves Jan Vishwas Ordinance
जनविश्वास अध्यादेशाला मान्यता; मंत्रिमंडळ बैठक निर्णय

या अध्यादेशाद्वारे पाच प्रशासकीय विभागांच्या सात राज्य अधिनियमांमधील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत.

Nirmala Sitharaman Slams Dead Economy Remark India Fundamentals GST Fiscal Deficit Target Delhi School Of Economics Students
भारताला ‘मृत अर्थव्यवस्था’ कसे, कोण म्हणून शकतो?

Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, जगात सर्वात वेगवान असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे बळकट आधारस्तंभ स्पष्ट करत, भारत लवकरच जगातील…

संबंधित बातम्या