scorecardresearch

केंद्र सरकार

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
Punjab CM Bhagwant Mann On India-Pakistan Asia Cup Match
Bhagwant Mann : ‘जर भारत-पाकिस्तान क्रिकेट चालतं तर मग कर्तारपूरच्या शीखांच्या धार्मिक यात्रेला विरोध का?’, मुख्यमंत्री भगवंत मान यांचा सवाल

आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काही सवाल उपस्थित करत केंद्र सरकारला जाब विचारला आहे.

mahabaleshwar panchgani unesco heritage site pune
महाबळेश्वर, पाचगणीला मोठा मान… काय आहे महत्त्व? होणार काय?

महाबळेश्वर आणि पाचगणी यांना युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत स्थान मिळाले असून, हे जैवविविधतेचे आणि भूवैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठिकाण…

Sharad Pawar along with Supriya Sule and party state president Shashikant Shinde guided the meeting
कृषिविषयक प्रश्नांवरुन नेत्यांची सरकारवर झोड – कर्जमाफीसाठी महिनाभराची मुदत

शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ईदगाह मैदानापासून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.

child health awareness through nutrition month thane zilla parishad
ठाणे जिल्ह्यात आठवा राष्ट्रीय पोषण माह उपक्रम…

कुपोषणमुक्त ठाणे जिल्ह्यासाठी बालकांच्या पोषण, शिक्षण व आरोग्यावर केंद्रित आठवा राष्ट्रीय पोषण माह १७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

nitin gadkari speech emphasizes rural loans credit empowerment cooperative growth pune
“कोण म्हणते, गरिबांना कर्ज दिल्यावर बुडते…”, गडकरी थेटच बोलले

सत्तेचे विकेंद्रीकरण झाले, तसे संपत्तीचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे,’ असे मत केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पुण्यात व्यक्त केले.

nitin Gadkari my brain value is 200 crores
Nitin Gadkari on Ethanol Critics: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात, “माझ्या बुद्धीची किंमत महिन्याला २०० कोटी…”

Nitin Gadkari on Ethanol Policy : मी हे सगळं पैशांसाठी करतोय असं तुम्हाला वाटतंय का? इमानदारीने पैसे कसे कमवायचे हे…

Protests against the central government across Maharashtra over the India Pakistan match
भारत- पाक सामन्यावरून राज्यभरात केंद्र सरकारविरोधात निदर्शने; ठाकरे गटाचे ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला.

GST tax reform india central government update
समोरच्या बाकावरून: उशिरा का होईना, पण सुचले शहाणपण! प्रीमियम स्टोरी

अखेर केंद्र सरकारला शहाणपण आले म्हणायचे. कारण ३ सप्टेंबर २०२५ रोजी सरकारने अनेक वस्तू व सेवांवरील वस्तू व सेवा कराचे (जीएसटी)…

supreme court frp petition raju shetti update
एफआरपी’ प्रश्नी राज्य शासनाने म्हणणे न मांडल्यास एकतर्फी आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा इशारा…

ऊसाच्या एफआरपीबाबत भूमिका मांडण्यासाठी राज्य सरकार पुन्हा गैरहजर राहिल्याने सर्वोच्च न्यायालयाने एकतर्फी निकाल देण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती राजू…

sharad pawar visits karmaveer gaikwad village before onion
शरद पवार यांचे प्रथम आंब्याला प्राधान्य, नंतर कांदे… कारण काय ?

कांद्याच्या प्रश्नापेक्षाही पुरोगामी विचारांना प्राधान्य देत, शरद पवार यांनी दादासाहेब गायकवाड यांच्या आंबेडकरी चळवळीतील कार्याला आदराने गौरव केला.

संबंधित बातम्या