scorecardresearch

केंद्र सरकार

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
Indian Hajj pilgrims
Hajj: ४२ हजार हज यात्रेकरूंची मक्का यात्रा अधांतरी; किरेन रिजिजूंना मदतीसाठी साकडे

Indian Hajj pilgrims: अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने १५ एप्रिल रोजी सांगितले होते की, सौदी अधिकाऱ्यांकडून हजयात्रेच्या वेळी या कोट्याचे नियोजन करण्यात…

This center has been rated as the best in the state in the inspection conducted by the State level Shelter Monitoring Committee
पिंपरी महापालिकेचे ‘सावली’ केंद्र राज्यात सर्वोत्कृष्ट

‘सावली’ बेघर निवारा केंद्र शहरातील गरजू, बेघर व असहाय नागरिकांसाठी आधार बनले आहे. राज्यस्तरीय निवारा संनियंत्रण समितीने केलेल्या निरीक्षणामध्ये हे…

Tamil Nadu government files petition against central government moves Supreme Court for withholding education funds
तमिळनाडू सरकारची केंद्र सरकारविरोधात याचिका; शैक्षणिक निधी रोखल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात धाव

‘समग्र शिक्षा योजने’अंतर्गत २०२४-२५ या वर्षासाठीच्या केंद्रीय शिक्षण निधीतील २,१५१ कोटी रुपयांहून अधिक रक्कम रोखल्याबद्दल तमिळनाडू सरकारने केंद्र सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात…

supreme-court
Waqf: “वक्फ हा धर्मादाय प्रकार असून इस्लामचा अविभाज्य घटक नाही”, केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Waqf Act Case: नवीन कायद्यात ‘वक्फ-बाय-युजर’ ही तरतूद रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे औपचारिक कागदपत्रांशिवायही, धार्मिक आणि धर्मादाय हेतूंसाठी दीर्घकालीन वापराच्या…

Kiran Tarlekar President of Vita Handloom Cooperative Society welcomed the decision to ban the import of textile products from Bangladesh
बांगलादेशातून वस्त्रउत्पादनांच्या आयातीवरील बंदीचे स्वागत; देशांतर्गत वस्त्रद्योगाला लाभ -तारळेकर

बांगलादेशातून वस्त्रउत्पादने आयातीवर घाललेल्या बंदी निर्णयाचे विटा यंत्रमाग सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी मंगळवारी स्वागत केले. या निर्णयामुळे देशांतर्गत…

दहशतवादाविरोधात सरकारच्या पाठीशी- विरोधी पक्षांचा पवित्रा; मग नाराजी कशावरून?

बहुपक्षीय शिष्टमंडळांसाठी सरकारनं नावं मागितली नाहीत, या रिजिजू यांच्या विधानाचा काँग्रेसनं विरोध केला आहे. सरकारने केलेला दावा खोटा असल्याचे काँग्रेसचे…

Yusuf Pathan
“मी उपलब्ध नाही”, पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळाबरोबर जायला युसूफ पठाण यांचा नकार

Yusuf Pathan on all-party delegation : युसूफ पठाण यांनी स्वतःच केंद्र सरकारला सांगितलं आहे की ज्या काळात हे शिष्टमंडळ दौरे…

Loksatta anvyarth BJP Central Government Creation of Cooperative Department Devendra Fadnavis
अन्वयार्थ: भाजप विरुद्ध भाजप प्रीमियम स्टोरी

केंद्र सरकारमध्ये सहकार खात्याची निर्मिती करून अमित शहा यांच्याकडे हे खाते सोपविण्यात आल्यापासून सहकारात व्यापक बदल करण्यास सुरुवात झाली.

one nation one election loksatta
‘एक देश एक निवडणूक’ची समिती आजपासून महाराष्ट्रात

‘एक देश एक निवडणूक’ विधेयक मंजुरीसाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य १७ ते १९ मे दरम्यान तीन दिवस महाराष्ट्र…

Operation Sindoor
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत भारताचं महत्वाचं पाऊल, सर्वपक्षीय खासदार विविध देशांत जाऊन मांडणार भारताची भूमिका

ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळे तयार केली असल्याची माहिती सांगितली जात आहे.

संबंधित बातम्या