भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
India US Trade Tension: अमेरिकेच्या दुग्धजन्य उत्पादनांना भारतीय बाजारपेठ खुली करण्यास केंद्र सरकारने नकार दिल्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार करार गेल्या…
सध्या जळगाव विमानतळावर स्वतंत्र मालवाहतूक (कार्गो) विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे केंद्राच्या योजनांचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना होत नाही. मात्र, आता विमानतळावर कार्गो…
Naxal Jagan Statement : नक्षलवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीने एकतर्फी शस्त्रसंधीला आणखी सहा महिन्यांसाठी वाढविण्याची घोषणा प्रवक्ता जगन याने पत्रक जारी…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून, नामकरणाच्या प्रस्तावास पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र…
Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, जगात सर्वात वेगवान असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे बळकट आधारस्तंभ स्पष्ट करत, भारत लवकरच जगातील…