scorecardresearch

केंद्र सरकार

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
Operation Sindhu By India
Operation Sindhu: भारताचा शेजारी देशांना मदतीचा हात! ‘ऑपरेशन सिंधू’द्वारे नेपाळी आणि श्रीलंकन नागरिकांनाही इराणमधून आणणार

Operation Sindhu Iran: केंद्र सरकारने इराणच्या संघर्षग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे.

Justice Bhushan Gavai on government selective decisions
सरन्यायाधीशांनी केंद्र सरकारला ठणकावले, म्हणाले ‘सिलेक्टिव्ह’ निर्णय चालणार नाही…. फ्रीमियम स्टोरी

न्यायमूर्ती गवईंनी असा इशारा दिला आहे की, कॉलेजियमने एकत्रितपणे केलेल्या न्यायाधीशांच्या नियुक्त्या व बदलींच्या शिफारसी विभागून मंजूर केल्यास त्याचा न्यायालयीन…

Inspection of the quality of other development works including Smart City in Solapur
सोलापुरात स्मार्ट सिटीसह अन्य विकासकामांच्या गुणवत्तेची तपासणी

झालेली विकासकामे निकृष्ट दर्जाची असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्या संपूर्ण कामांची केंद्रीय संस्थेकडून स्वतंत्रपणे तपासणी केली जाणार आहे.

Tribal industrial cluster in Dindori india first project built in maharashtra
दिंडोरीत आदिवासी औद्योगिक समूह, ७५ एकर जागेत साकारणार देशातील पहिलाच प्रकल्प

या औद्योगिक समूहात फक्त आदिवासी तरुण, आदिवासी महिला आणि आदिवासी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी भाडेतत्त्वावर सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या…

Edible oil processing industries are being raided across the country mumbai print
देशभरात खाद्यतेल प्रक्रिया उद्योगांची झाडाझडती

शुल्क कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहचावा, यासाठी केंद्रीय अन्न आणि सार्वजानिक वितरण मंत्रालयाच्या वतीने देशभरातील खाद्यतेल प्रक्रिया उद्योगांची तपासणी केली जाणार…

first phase of Itwari Nagbhid broad gauge railway line completed
आनंदाची वार्ता: नागपूर-उमरेड रेल्वेगाडी जुलैमध्ये धावणार

देशात सर्वांत उशिराने नॅरोगेजचे रुपांतर ब्रॉडगेजमध्ये होत असलेल्या इतवारी ते नागभीड रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा इतवारी-उमरेडचे काम पूर्ण झाले आहे.

MLA Shweta Mahale making a statement at Vikasit Bharat Sankalp Sabha
‘वोट जिहाद’मुळे लोकसभेच्या जागा घटल्या, विधानसभेत मात्र हिंदू समाजाने… आमदार श्वेता महालेंच्या वक्तव्याने…

चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे विकसित भारत संकल्प सभा पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना महाले यांनी वरील शब्दात लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील…

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आता कुठे आहेत? तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जींचा मोदी सरकारला सवाल

Abhishek Banerjee five questions: अभिषेक जेडीयूचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा भाग होते आणि २१ मे रोजी त्यांनी…

Census 2027
प्रत्येकासाठी ३० प्रश्न, जातीचा कॉलम अन् डिजीटल पद्धत, ‘अशी’ होणार जनगणना; केंद्र सरकारकडून अधिसूनचा जारी

Census 2027 : लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या बर्फाळ प्रदेश असलेल्या राज्यांमध्ये १ ऑक्टोबर २०२६ पासून, तर उर्वरित…

sattabaddal datta desai new book on indian political crisis
आजच्या परिस्थितीचे कठोर विश्लेषण

भारतातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थितीचा गहिरा वेध घेणारे ‘सत्ताबदल : राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद’ हे दत्ता देसाई यांचे पुस्तक प्रत्येक…

संबंधित बातम्या