भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
Indian Hajj pilgrims: अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने १५ एप्रिल रोजी सांगितले होते की, सौदी अधिकाऱ्यांकडून हजयात्रेच्या वेळी या कोट्याचे नियोजन करण्यात…
‘समग्र शिक्षा योजने’अंतर्गत २०२४-२५ या वर्षासाठीच्या केंद्रीय शिक्षण निधीतील २,१५१ कोटी रुपयांहून अधिक रक्कम रोखल्याबद्दल तमिळनाडू सरकारने केंद्र सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात…
Waqf Act Case: नवीन कायद्यात ‘वक्फ-बाय-युजर’ ही तरतूद रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे औपचारिक कागदपत्रांशिवायही, धार्मिक आणि धर्मादाय हेतूंसाठी दीर्घकालीन वापराच्या…
बांगलादेशातून वस्त्रउत्पादने आयातीवर घाललेल्या बंदी निर्णयाचे विटा यंत्रमाग सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी मंगळवारी स्वागत केले. या निर्णयामुळे देशांतर्गत…
बहुपक्षीय शिष्टमंडळांसाठी सरकारनं नावं मागितली नाहीत, या रिजिजू यांच्या विधानाचा काँग्रेसनं विरोध केला आहे. सरकारने केलेला दावा खोटा असल्याचे काँग्रेसचे…