scorecardresearch

केंद्र सरकार

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
rahul gandhi criticises defence diplomacy operation sindoor
‘ऑपरेशन सिंदूर’च्या चर्चेत राहुल गांधींनी साधले मुद्दे आणि वेळही! प्रीमियम स्टोरी

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत विरोधक आता परराष्ट्र संबंधांवर तितक्याच गांभीर्याने विषयाची मांडणी करताना दिसले…

constitution bench to examine time limit for president on state legislation approval
विधेयकांवर राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी कालमर्यादा हवी का? पाच सदस्यीय घटनापीठासमोर ऑगस्टपासून सुनावणी

राष्ट्रपतींना अशा प्रकारे कालमर्यादा ठरवून द्यावी का या मुद्द्यावरून घटनात्मक प्रश्न उपस्थित झाल्यामुळे घटनापीठासमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

MGNREGA sees rise in women labor participation in Maharashtra despite national decline
‘मनरेगा’ कामांवरील महिलांच्या संख्येत राज्यात वाढ

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांवर गेल्या तीन वर्षांत देशात महिलांच्या संख्येत घट झाली. महाराष्ट्रात मात्र चित्र…

Supreme Court warns EC over large scale voter deletion in Bihar revision drive
अवाजवी मतदार वगळल्यास हस्तक्षेप; बिहारमधील ‘एसआयआर’बाबत सर्वोच्च न्यायालयाचा इशारा

बिहारमध्ये निवडणूक आयोगाने मतदारांची फेरपडताळणी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत मतदारांना ओळखपत्र सादर करून आपल्या वास्तव्याचा दाखला द्यावा लागणार आहे.

Order to transfer completed 'Jaljeevan' schemes to the city
नगरमध्ये ‘जलजीवन’च्या पूर्ण झालेल्या योजना हस्तांतरित करण्याचा आदेश

केंद्र सरकारपुरस्कृत जलजीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवला जात आहे. जिल्हा परिषदेमार्फत ८३० योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

स्विस बँकेत भारतीयांचे ३७ हजार कोटी रूपये? ठेवी आणि वसुलीबाबत सरकारने संसदेत दिलं स्पष्टीकरण

Swiss Bank: केंद्र सरकारने म्हटले आहे की, २०१५ मध्ये काळा पैसा कायदा, २०१५ लागू झाल्यानंतर ३ महिन्यांच्या कालावधीदरम्यान ४ हजार…

national institute of health third party evaluation of all state blood banks
राज्यातील रक्तपेढ्यांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यांकन… केंद्र सरकारकडून जुलै – ऑगस्टदरम्यान तपासणी

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेने रक्त संक्रमण सेवेंतर्गत राज्यातील सर्व रक्तपेढ्यांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला…

Work on Madh-Versova bridge to begin in November
मढ-वर्सोवा पुलाचे काम नोव्हेंबर महिन्यापासून पूल सागरी किनारा मार्गालाही जोडणार

मुंबई महानगरपालिकेच्या या प्रकल्पाला केंद्र सरकारची पर्यावरणीय मंजूरी मिळाली असून लवकरच उच्च न्यायालयातून परवानगी आणि कार्यारंभाची परवानगी मिळवण्यात येणार आहे.

Proposal to construct Chennai Surat Expressway on BOT basis submitted to Central Government
नाशिक ते अक्कलकोट प्रवास केवळ चार तासात, नाशिक-अक्कलकोट द्रुतगती महामार्ग बीओटीवर, प्रस्ताव केंद्र सरकारकडे

नाशिक ते अक्कलकोट असा ३७४ किमीचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नाशिक ते अक्कलकोट हा प्रवास नऊ तासांऐवजी चार तासांत…

Viral Income Certificate
Viral Income Certificate : भारतातील सर्वात गरीब माणूस! वर्षाला कमवतो फक्त ३ रुपये, उत्पन्नाचं प्रमाणपत्र व्हायरल; नेमकं काय घडलं?

Viral Income Certificate : मध्य प्रदेशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या एका उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची अवघ्या देशभरात मोठी चर्चा रंगली आहे.

MP Anup Dhotre demanded the start of small aircraft services from Shivni
‘शिवणी’वरून हवाईसेवेसाठी दिल्लीत खल; छोट्या विमानसेवेची चाचपणी, धावपट्टी विस्ताराविनाच…

छोट्या विमानांची सेवा शिवणीवरून सुरू करण्यासाठी कंपन्यांशी चर्चा करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. १९४३ मध्ये शिवणी विमानतळाची उभारणी…

MP Suresh Mhatre met Minister Nitin Gadkari in Delhi on Wednesday
भिवंडीतील लामज सुपेगावला मुंबई वडोदरा महामार्ग जोडण्याचा निर्णय… केंद्र सरकारकडून १६० कोटींची मंजुरी

भिवंडी-वाडा हा राष्ट्रीय महामार्ग औद्योगिक, व्यापारी आणि शेती क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या महामार्गाजवळून मुंबई वडोदरा महामार्ग जातो. परंतु…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या