scorecardresearch

Finance Minister Nirmala Sitharaman, Central budget, announcements
आगामी अर्थसंकल्प चित्तवेधक घोषणांचा नसेल…अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची स्पष्टोक्ती

एप्रिल-मेमधील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरच आर्थिक वर्ष २०२४-२५ चा संपूर्ण अर्थसंकल्प जूनमध्ये सादर केला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी भारतीय उद्योग महासंघ अर्थात…

mla satej patil news in marathi, ethanol production banned news in marathi
इथेनॉल निर्मिती बंदीचा तो निर्णय लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून – आमदार सतेज पाटील

केंद्राचा हा निर्णय शेतकरी हिताविरोधात आहे, असे मत डी . वाय. पाटील साखर कारखान्याचे चेअरमन आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धी…

government recognised, startups
देशात १,१४,९०२ नोंदणीकृत नवउद्यमी उपक्रम

देशभरात ६४० हून अधिक जिल्ह्यांमध्ये नवउद्यमी उपक्रम पसरले आहेत आणि त्यांच्याद्वारे एकंदरीत सात लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण केल्याची नोंद आहे.

mycoplasma pneumoniae china
चीनमधल्या गूढ आजाराचा भारतात प्रवेश? मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाचे रुग्ण आढळल्याच्या बातम्यांवर एम्सचा खुलासा, म्हणाले…

केंद्र सरकारने गुरुवारी दुपारी एक निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलं आहे की, दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल झालेले ते रुग्ण…

Mahatma Gandhi National Rural Employment
गावागावांमध्ये आता रोजगार वाढणार, मोदी सरकारकडून मनरेगा अंतर्गत १०,००० कोटींचा अतिरिक्त निधी जारी

ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी मंगळवारी संसदेत मनरेगावरील प्रश्नाचे उत्तर देताना महत्त्वाची माहिती दिली, त्या म्हणाल्या, केंद्र सरकारने…

JNPA closed ships possibility obstructing cargo ships Koliwada villagers agitation uran
कोळीवाडा ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे जेएनपीए बंदराच्या जहाज वाहतुकीवर परिणाम; पंधरा तासात १२ जहाजे रखडली

ग्रामस्थांनी पुनर्वसनाशिवाय माघार न घेण्याचा पवित्रा घेतल्याने एकच खळबळ माजली आहे.

Home Minister Amit Shah claims that no one can stop the Citizenship Amendment Act
नागरिकत्व दुरुस्ती कायदा कोणीही थांबवू शकत नाही; गृहमंत्री अमित शहा यांचा दावा

‘‘केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करणारच आहे. त्याच्या अंमलबजावणीपासून सरकारला कोणीही थांबवू शकत नाही,’’ असे केंद्रीय गृहमंत्री आणि…

Punjab-CM-Bhagwant-Mann
“भाजपा सरकार राष्ट्रगीतातूनही पंजाबला वगळू शकते”, मुख्यमंत्री भगवंत मान यांचा आरोप

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले की, केंद्रातील भाजपा सरकार पंजाब विरोधी असून ते राष्ट्रगीतामधूनही पंजाबचा उल्लेख काढून टाकू शकतात.

NItish-Kumar-Demands-Special-Status-to-Bihar
बिहार विशेष दर्जाची मागणी का करत आहे? विशेष दर्जाच्या राज्याला कोणत्या सुविधा मिळतात?

बिहार आणि इतर काही राज्य गेल्या अनेक वर्षांपासून विशेष दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र भारतातील काही मोजक्या राज्यांना असा…

संबंधित बातम्या