राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या प्रवासावर जी-२० च्या निमित्ताने बंधने आणली असल्याचा आरोप दोन्ही काँग्रेस नेत्यांनी…
मध्य प्रदेश व राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या ओबीसी राजकारणाला काँग्रेसकडून जातनिहाय जनगणनेच्या मागणीने जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने देशात जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली असून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी सोमवारी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले.