ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
मी राजकारणातून संन्यास घेणार नाही. देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार असंही खरगे म्हणाले.
मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी हे खोटारडे आहेत अशीही टीका त्यांच्यावर केली आहे.
पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आसाम तसेच ओडिशामध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली होईल असे ते म्हणाले.
ग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधकांच्या इंडिया आघाडीचे नेतृत्त्व करत आहेत. त्यांनी ‘आयडिया एक्स्चेंज’ या कार्यक्रमात ‘इंडियन एक्सप्रेस’बरोबर बोलताना अनेक विषयांवर…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला आता…
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे इंडिया आघाडीचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी ‘आयडिया एक्स्चेंज’मध्ये द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना अनेक विषयांवर आपली…
काँग्रेसचे नेते, खासदार रणजीत सुरजेवाला यांना प्रचार करण्यास दोन दिवसांची बंदी घालण्यात आली. आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने ही कारवाई…
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे रविवारी आंबेडकर जयंती दिनी नागपुरात होते. त्यांनी येथील पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी संविधानाचे महत्व…
काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील दोन मतदारसंघाचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नागपूरच्या कन्हानमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार…
मध्य प्रदेशातील शहडोल येथे खासदार राहुल गांधी यांची सोमवारी जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर राहुल गांधी पुढच्या नियोजित दौऱ्यावर…