ठाणे, कळवा-मुंब्रा-शीळ-डायघर-दिवा परिसरासह कल्याण डोंबिवली शहरात अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या असून त्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशाने पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला…
नैसर्गिक आपत्तीनंतर पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी आधीच्या आणि नव्या अहवालानुसार ७७५ कोटींची गरज असली, तरी संबंधित विभागांच्या तिजोरीत खडखडाट असल्याची माहिती…