संयुक्त राष्ट्र संघाच्या २०१९ मध्ये झालेल्या वार्षिक परिषदेत मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली.
अतिक्रमणकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी मोघर, बुरसुंगे आणि खर्डीसह काही ठिकाणे दुर्गम भाग, अतिक्रमणे, पूराचा धोका किंवा भूप्रदेशाशी संबंधित आव्हान यामुळे अत्यंत अयोग्य…
गडकरी म्हणाले, “सरकारविरोधात न्यायालयात याचिका टाकणारे काही लोक समाजात असायलाच हवेत. त्यामुळे राजकीय लोकांना शिस्त लागते. कारण न्यायालयातील आदेशामुळे जे…