नवी मुंबई जिल्हा न्यायालयात सुकून प्रकल्पाचे उद्धाटन आज करण्यात आले.सुकून प्रकल्पामुळे कायद्याच्या कक्षेत राहून कौटुंबिक खटले दोन्ही पक्षांच्या सामंजस्याने मिटवण्याचा…
‘स्वामी समर्थ नगर-विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागेच्या मालकी प्रश्नाबाबत केंद्र सरकारशी समन्वय…
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने तीन सदस्यांच्या न्यायिक आयोगाची स्थापना केली आहे. हा आयोग आज, शुक्रवारी घटनास्थळी भेट…