scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Water reduction January water storage capacity Ransai dam Uran decreased
उरणकरांची एप्रिल २०२४ पर्यंतची पाणी चिंता मिटली, मात्र पाणी कपात कायम रहाणार, कारण काय?

रानसई धरणातील पाणी साठवणूक क्षमता कमी झाल्याने दरवर्षी प्रमाणे जानेवारी महिन्यापासून पाणी कपातीचे नियोजन करावे लागणार असल्याचे संकेत एमआयडीसी ने…

water storage dams Pune
पुण्यातील धरणांमध्ये ९७.४१ टक्के पाणीसाठा; खडकवासला धरणातील विसर्ग कायम

खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही प्रमुख धरणांतील पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कायम आहे.

no security guard Pujaritola Kalisrad Dam gondia
पुजारीटोला आणि कालिसराड धरणावर सुरक्षा रक्षकच नाही!

या धरण परिसरात सुरक्षा रक्षक अभावी मद्यपींचा मुक्तसंचार, असमाजिक तत्वांच्या दिवसाढवळ्या रंगणाऱ्या पार्ट्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

revenue minister radhakrishna vikhe patil on water distribution, water distribution from dams of nashik and ahmednagar, water distribution from dams of nashik and ahmednagar to jayakwadi dam
जायकवाडी : जलसंपदा विभागाचे दोन विसंगत अहवाल, महसूलमंत्र्यांचा आक्षेप

पावसाचा वेग वाढून जायकवाडीच्या जलसाठ्यात वाढ झाल्यास हा प्रश्न उद्भवणार नसल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचित केले.

nashik district rain, nashik dams, dams in nashik, 83 percent water storage in dams, nashik dams 83 percent water storage
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ८३ टक्क्यांवर; १४ धरणांमधून विसर्ग

निरोप घेण्याच्या मार्गावर असलेल्या पावसाने अखेरच्या टप्प्यात जोरदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील २४ धरणांमधील जलसाठा ५४ हजार ७९१ दशलक्ष घनफूट म्हणजे…

morbe dam navi mumbai, morbe dam filled up, morbe dam 100 percent full
मोरबे धरण १०० टक्के भरले! धरणातून १९.०८७ क्युबीक मीटर पाण्याचा विसर्ग, जलचिंता मिटली पण १० टक्के पाणीकपात सुरुच राहणार

नवी मुंबईकरांची जलचिंता मिटली पण खबरदारी म्हणून १० टक्के पाणीकपात सुरुच राहणार आहे.

pune sewage water, sewage water discharged in khadakwasla dam, khadakwasla dam reservoir, sewage water discharged in pune dam
धक्कादायक : खडकवासला धरणाच्या जलाशयात सांडपाणी

खडकवासला धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. त्यामुळे लोकवस्त्यांमध्ये निर्माण होणारे सांडपाणी थेट धरणाच्या पाण्यात…

संबंधित बातम्या