नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बागेश्वर बाबा म्हणून ओळख असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तोंडभरून कौतुक केले. इतकेच नाही,…
“छत्रपती शिवाजी महाराज थकले होते आणि त्यांनी राजपाट समर्थांकडे दिला,” या धीरेंद्र शास्त्रींच्या विधानाचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. या वादाच्या…
इतिहास हा समाजाला एकत्र आणणारा घटक असायला हवा, पण चुकीच्या मांडणीमुळे तो विभाजनाचे कारण ठरू शकतो. म्हणूनच, आज गरज आहे…
प्रत्येक सनातनी हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. जगातही त्यांच्याविषयी वाईट बोलणारा कुणी नाही. मी स्वत: स्वप्नातही त्यांच्याविषयी चुकीचे बोलण्याचा विचार…
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कथितपणे अवमानकारक विधान केल्याच्या निषेधार्थ विविध संघटनांनी आंदोलन छेडले आहे.
धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्त्रींचा उल्लेख ‘साधू-संत’…
नवी मुंबईत काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत शास्त्री यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला. महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी…
Devendra Fadnavis criticizes Shyam Manav: माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव…
संतांबद्दल आदर आहे, पण त्यांच्या आडून होणारी चुकीची विधाने अक्षम्य आहेत, असे स्पष्ट करत नागपूर राजघराण्याचे राजे मुधोजी भोसले यांनी…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप करत विजय वडेट्टीवार यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्य…
नागपुरात श्याम मानव यांनी खरात प्रकरणात देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा साधला असून, एकनाथ शिंदे भक्त असल्यामुळेच खरात प्रकरण उघडकीस आल्याचा…
मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत बागेश्वर बाबांनी शिवरायांबद्दल केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला असून, ऐतिहासिक संदर्भांशिवाय अशा कथा सांगणे…