Page 19 of मधुमेह News
निरोगी आणि सुदृढ आरोग्य हवं असेल तर आहारामध्ये पौष्टीक आणि सकस पदार्थांचा समावेश आवर्जुन केला पाहिजे.
चुकीची जीवनशैली आणि आहारातील पौष्टिक घटकांची कमतरता यामुळे अनेकजण अनेक आजारांना बळी पडतात. मधुमेह असाच एक आजार आहे.
आंब्याच्या झाडाची पाने रक्तातील साखर नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
दीर्घकाळ मधुमेह असल्यास अंधत्व, हृदयविकार ते किडनी निकामी होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्णांनी आपल्या खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी.
नवरात्रीमध्ये उपवास ठेवण्यासोबतच निरोगी राहण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात फळांचा समावेश केला पाहिजे.
मधुमेहाची प्रकरणे अनेकदा स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतात. पण का? या प्रश्नाकडे शास्त्रज्ञांचेही लक्ष लागले आहे. परिणामी यावर संशोधन झाले असून…
अनेकदा मनात प्रश्न येतो की मधुमेहाच्या रुग्णांनी उसाचा रस सेवन करावा की नाही? चला तर मग जाणून घेऊया काय बरोबर…
या तीन वाईटसवयी आपल्या रोजच्या जीवनातील आहे ज्या मधुमेहाच्या रुग्णांना हानी पोहोचवू शकतात.
आपल्या आहारात पालेभाज्यांचा समावेश केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होऊ शकतात.
रक्तातील साखरेच्या पातळीत बदल झाल्यास तोंडातील दुर्गंधीची समस्या उद्भवते.
नुकताच होळीचा सण पार पडला. वेगवेगळे रंग आणि मिठाईमुळे या सणाची रंगत अजूनच वाढते. मिठाईचा गोडवा होळीचा सण अधिक खास…
शरीराला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट्सचे सेवन फायदेशीर ठरते. परंतु सर्वच ड्रायफ्रूट्स मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त नसतात.