अतिवृष्टी आणि पूर यामुळे नांदेडसह शेजारच्या जिल्ह्यांतील गंभीर परिस्थितीच्या पाहणीसाठी प्रदेश काँग्रेसने नेमलेल्या समितीतून नांदेड जिल्ह्याच्या दोन्ही ग्रामीण जिल्हाध्यक्षांना बाजूला…
नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या जळगावातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.