राज्यात यंदा १ कोटी ४३ लाख ५२ हजार २८१ हेक्टर जमिनीवर लागवड करण्यात आली होती. त्यापैकी ६८ लाख ६९ हजार…
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी ओला दुष्काळ अशी संकल्पनाच नसल्याचे सांगत सरकारने मंगळवारी…
Chhagan Bhujbal : येवला मतदारसंघात मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी गुडघ्याइतक्या पाण्यात प्रत्यक्ष उतरून नागरिकांना…
वर्ध्यातील युवा शेतकरी आकाश रानोटकर यांनी अतिवृष्टीचा सामना करत, पुरातून सुमारे २ लाख किमतीची मोसंबी डोक्यावर वाहून नेऊन वाचवली.
पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने पंजाब, बिहारला मदत केली. मात्र, महाराष्ट्राला मदत देण्यात येत नाही.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकार आवश्यक ती मदत देईल, असे आश्वासन दिल्याचे आमदार लंघे यांनी सांगितले.
अतिवृष्टी आणि पूर यामुळे नांदेडसह शेजारच्या जिल्ह्यांतील गंभीर परिस्थितीच्या पाहणीसाठी प्रदेश काँग्रेसने नेमलेल्या समितीतून नांदेड जिल्ह्याच्या दोन्ही ग्रामीण जिल्हाध्यक्षांना बाजूला…
शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे सरकारचे कर्तव्य असले तरी त्याची जाहिरातबाजी महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी असल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या जळगावातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
जिल्ह्यातील काही ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे पथक तैनात करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
Maharashtra Weather Today सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
पावसाचे पाणी आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात येणारे पाणी, दोन्ही थांबता थांबत नाही. देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त गावात भेटी…