या जाहीरनाम्यातील एका आश्वासनाने विषेश लक्ष वेधले आहे ते म्हणजे केंद्र सरकारने राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच राज्यपाल नियुक्तीचा निर्णय घ्यावा…
अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत, अशी टीका राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
‘ई-बॉण्ड’ प्रणालीचा निर्णय महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचा असून यामुळे व्यवहार सुलभ करणाऱ्या प्रक्रियेला गती देईल. ई-बॉन्ड सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील…