या प्रतिकूल पार्श्वभूमीवर मेहकर येथे शिवसेनेच्या पुढाकाराने मागील काही वर्षांपासून ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात येतो. यंदाही मेहकरात आज शुक्रवारी पोळ्याच्या…
पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एकूण जागेपैकी निम्मी जागा पहिल्या टप्प्यात संपादित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला…
वरखेडी शिवारातील मुख्य रस्त्यालगतच्या मक्याच्या शेतात वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बंडू पाटील या शेतकऱ्याने बांधावर वीज तारांचे कुंपन करून…
प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राच्या पोहोच रस्त्यासाठी समंतीने जागा देण्याची २९ ऑगस्ट ही शेवटची मुदत असणार आहे. त्यानंतर सक्तीने भूसंपादनाची प्रक्रीया सुरु…
इगतपुरी तालुक्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे भातशेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावसामुळे काही ठिकाणी भात रोपे टाकण्यासाठी शेतकऱ्यांना यंदा संधी…
‘‘एआय’द्वारे छायाचित्रे, आवाज तयार करून डिजिटल घोटाळे, फसवणूक असे प्रकारही घडतात. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाचा जबाबदार आणि सकारात्मक वापर गरजेचा आहे,’…
राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात सपकाळ यांनी फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास १७ जिल्ह्यांना या…
राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्येतील ९४ टक्के आत्महत्या मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या आहेत, असे निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या मागासवर्ग आयोगाने अहवालात म्हटले…