सप्टेंबरमध्ये राज्यातील विविध जि्ल्ह्यांत अतिवृष्टी व पूरामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी साडेतेहतीस लाखहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३२५८…
जुलैपासून ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागपूर विभागासह राज्याच्या सर्वच भागात अतिवृष्टी, नद्यांना आलेला पूर, त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना कुठलीही मदत प्राप्त झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे…
Uddhav Thackeray : मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना त्यांच्यासोबत प्रत्येक पावलावरती राहील, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी…
मराठवाड्यातील सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांत अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या पुरामुळे शेती व शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा पूरग्रस्तांना…
गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सोयाबीन दराच्या मुद्द्यावरून महायुतीला फटका बसला होता. हा संदर्भ लक्षात घेऊन आता आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी…