scorecardresearch

All party leaders begin efforts to bring back Mahadevi
महादेवीला परत आणण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी कंबर; राजकीय झळ बसण्याच्या भीतीने नेत्यांची धावपळ!

नांदणी जैन मठातील महादेवी तथा माधुरी हत्ती उद्योगपती अंबानी यांच्या वनतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आला आहे. यावरून एकीकडे वनतारा, अंबानी उद्योगसमूह,…

Digambar Naik presents Malvani Garhane farmer centric prayer at Nanded Revenue Week
‘मालवणी गाऱ्हाणे’तून साऱ्यांच्याच भल्याची प्रार्थना ! महसूल सप्ताहात नांदेडमध्ये दिगंबर नाईक यांची धमाल

‘मालवणी गाऱ्हाणे’ (खास प्रार्थना) लोकप्रिय कोकणी अभिनेते दिगंबर नाईक यांनी बुधवारी महसूल सप्ताहात शंकरराव चव्हाण सभागृहात मांडले.

Sagar Nathe secures AIR 6 in UPSC 2024 civil engineering exam through Mahajyoti Farmers son from Yavatmal
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सागर नाठे यूपीएससी उत्तीर्ण, पोहोचला देशसेवेच्या शिखरावर…

सागर नाठे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील जलसंपदा विभागात वैज्ञानिक (सिव्हिल इंजिनीअरिंग) गट ‘ब’ या अधिकाऱ्याच्या पदावर नुकतेच रुजू झाले आहे.

gopinath munde farmers accident safety grant Scheme rs 1 crore 14 lakh given to heirs of 57 accident victims in Malegaon
परवाना नसताना गाडी चालवली… शेतकरी अपघात सुरक्षा योजनेंतर्गत प्रस्ताव अपात्र

स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत मालेगाव तालुक्यात वर्षभरात ५७ अपघातग्रस्तांच्या वारसांना एक कोटी १४ लाखाची रक्कम…

APEDA and MITrA explore export infrastructure for processed agri products in Sangli
सांगली कृषी निर्यातीचे हब होणार? अपेडा, मित्रा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला पुढाकार

प्रक्रियायुक्त अन्न पदार्थांच्या निर्यातीसाठी सांगलीत ड्रायपोर्ट आणि लहान विमानतळ उभारण्याची चाचपणी केली जात आहे.

Farmer cheated on the pretext of marriage in Satara district
झटपट मुलगी पाहणे, लग्न अन् हल्ला करून पोबाराही; सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याची फसवणूक

ही घटना ३० जुलै रोजी घडली असून, वाळूज परिसरात त्या तरुणाच्या वाहनावर हल्लाही करण्यात आला. हल्ला केल्याची तक्रार वाळूज ठाण्यातही…

farmers need policy not pity maharashtra
शेतीचे ‘ओसाड’पण दूर करायचे तर…

माजी कृषिमंत्री म्हणाले तसे ‘ढेकळांचे पंचनामे’ थांबवायचे असतील, तर नव्या कृषिमंत्र्यांनी एकदा शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे विचारावे. त्यांच्याकडे उत्तरे…

Shiv Senas Shinde faction leader makes serious allegations against Raju Shetty
राजू शेट्टी यांच्यामुळेच ‘महादेवी’ हत्तीण ‘वनतारा’मध्ये ; शिवसेनेच्या (शिंदे) नेत्याचा गंभीर आरोप

‘राजू शेट्टी केवळ राजकीय फायद्यासाठी या प्रकरणाचा वापर करत आहेत. समाजाची दिशाभूल करून लोकभावना भडकावण्याचा, समाजात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा…

Chief Minister attends the program organized on the occasion of Gangagiri Maharaj's Harinam Week
लोकसभेतील व्होट जिहादनंतर संतशक्तीमुळे घवघवीत यश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

येत्या काळात नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून अहिल्यानगरपर्यंत पाणी आणून ते मराठवाड्यात आणण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला.

fertilizer sellers thane loksatta news
अनियमित खत विक्रेत्यांवर कारवाई! ठाणे ते सिंधुदुर्ग दरम्यान कारवाईचा बडगा

खते ही पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची निविष्ठा आहे. खतांचा योग्य वापर झाला तर उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

sina river water level rises flood alert issued in solapur
प्रस्तावित नदीजोड प्रकल्पांतील पाण्याची आतापासून पळवापळवी ? नाशिक, अहिल्यानगर, मराठवाडा यांच्यात स्पर्धा

राज्य सरकारने नदीजोड प्रकल्पांना गती देण्यासाठी पाऊल टाकले असताना भविष्यात उपलब्ध होणारे पाणी आपापल्या भागात वळविण्यासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली…

संबंधित बातम्या