नांदणी जैन मठातील महादेवी तथा माधुरी हत्ती उद्योगपती अंबानी यांच्या वनतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आला आहे. यावरून एकीकडे वनतारा, अंबानी उद्योगसमूह,…
माजी कृषिमंत्री म्हणाले तसे ‘ढेकळांचे पंचनामे’ थांबवायचे असतील, तर नव्या कृषिमंत्र्यांनी एकदा शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे विचारावे. त्यांच्याकडे उत्तरे…
येत्या काळात नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून अहिल्यानगरपर्यंत पाणी आणून ते मराठवाड्यात आणण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला.
राज्य सरकारने नदीजोड प्रकल्पांना गती देण्यासाठी पाऊल टाकले असताना भविष्यात उपलब्ध होणारे पाणी आपापल्या भागात वळविण्यासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली…