scorecardresearch

palghar farmers to set up bird stops to protect paddy naturally
पीक संरक्षणासाठी ‘पक्षी थांब्यां’चा आधार; प्रत्येक एकरात दहा थांबे उभारण्याचे कृषीतज्ज्ञांचे आवाहन

रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून नैसर्गिकरीत्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी भातशेतात ‘पक्षी थांबे’ उभारावेत, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.…

Traffic is now allowed on service roads along the Jalgaon bypass highway
जळगाव बाह्यवळण महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवरून आता वाहतूक…

शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन पाळधी ते तरसोद या बाह्यवळण मार्गाचे काम काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात…

improvement in the price of bananas... an increase of Rs. 400 per quintal
अखेर केळीच्या दरात सुधारणा… क्विंटलमागे ४०० रूपयांनी वाढ !

बर्‍हाणपूर बाजार समितीत १२ ऑगस्टपर्यंत केळीला प्रतिक्विंटल १८२५ रुपयांचा दर मिळत होता. मात्र, त्यानंतर अचानक व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन भाव पाडण्यास…

farmer suicides Maharashtra, Vidarbha farmer crisis, Marathwada agricultural distress,
विश्लेषण : हंगामाच्या प्रारंभालाच शेतकरी आत्महत्या का वाढल्या? विदर्भात प्रमाण अधिक का? प्रीमियम स्टोरी

राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत १ हजार १८३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यापैकी सर्वाधिक ७०७…

chandrashekhar bawankule orders sangli wind energy land probe
सांगलीतील पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन खरेदी-विक्रीची चौकशी; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आदेश…

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले.

BJP Keshav Upadhye GST Statement Nashik
जीएसटी दरकपात हा सर्वसामान्य माणसांच्या… भाजपचे केशव उपाध्ये यांनी कोणती भूमिका मांडली ?

जीएसटीतील बदल आर्थिक सुधारणांचा वेग वाढवतील, केशव उपाध्ये यांनी मांडली भूमिका.

Measures are needed to address farmer suicides in Vidarbha - Sri Sri Ravi Shankar
Vidarbha Farmer Suicide : विदर्भात महिनाभरात १०१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भीषण वास्तव पाहून श्री श्री रवीशंकर म्हणाले…

पश्चिम विदर्भातील पाच जिल्हे विशेषत: यवतमाळ, अमरावदती या दोन जिल्ह्यात हा प्रश्न अत्यंत गभीर असल्याचे आकडे बोलतात.

Jalgaon cotton production
जळगावात कपाशीवर लाल्या… ३० ते ४० टक्क्यांनी उत्पादन घटण्याची चिन्हे!

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लागवड कमी केल्याने यंदाच्या खरिपात कपाशीचे क्षेत्र जवळपास २१ टक्क्यांनी घटले आहे.

Farmers protest
Namo Shetkari Yojana :नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘नमो शेतकरी’ योजनेचा ७ वा हप्ता वर्ग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा ७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग…

संबंधित बातम्या