scorecardresearch

‘आधार’ निगडित बँक खाते नसल्याने गोंधळाची शक्यता

अमरावती जिल्ह्य़ात येत्या १ जुलैपासून शिधापत्रिकाधारक केरोसिन लाभार्थीच्या बँक खात्यात थेट अनुदानाची रक्कम वळती केली जाणार असून मोठय़ा प्रमाणावर शिधापत्रिकाधारक…

दुष्काळग्रस्तांना रोख मदत ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

दुष्काळग्रस्तांना २१७२ कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप रोखीने करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार शेती पिकांसाठी हेक्टरी…

विदर्भात अप्रमाणित बियाणांमुळे शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता

खरीप हंगामासाठी बियाणांच्या खरेदीची लगबग वाढली असताना विदर्भात बनावट बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांना प्रलोभने देऊन अप्रमाणित बियाणे विकण्याच्या प्रयत्नात वितरकांचे मोठे…

पाऊस आला, चिंता वाढली!

पत्र्याच्या दोन खोल्या. संसार काय तर मोजून चार भांडी. पत्र्याची ट्रंक, एक एकर शेती. त्यावर अडीच लाखांचे कर्ज ठेवून जालना…

शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले; शेत कामगारांचा तुटवडा

बीपीएलधारकांना पुरेसा धान्यपुरवठा रेशनकार्डवर होत असल्याने शेतीच्या कामाला कामगार मिळत नाहीत. शेतीची कामे करण्यास महिला कामगारास जेवण, नास्ता देऊन १००…

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित जिल्ह्य़ात सर्वदूर कमी-अधिक पाऊस

जिल्ह्य़ाच्या बहुतांशी भागात काल मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. गेली काही दिवस कडक ऊन व उकाडय़ाने हैराण झालेल्या व दुष्काळात होरपळत…

बाजार समितीत संतप्त शेतक ऱ्यांचा हल्लाबोल

येथील कॉटन मार्केटच्या यार्डात शेतक ऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हळद शुक्रवारी रात्री पडलेल्या पावसामुळे भिजल्यामुळे संतप्त झालेल्या शेतक ऱ्यांनी शनिवारी बाजार…

‘प्रयोगशाळा ते जमीन’ उपक्रमात प्रत्यक्ष प्रशिक्षण जैवतंत्रज्ञानाचा प्रसार

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘प्रयोगशाळा ते जमीन’ या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमाला ३ जूनपासून सुरुवात होत असून, अमळनेर येथील…

विदर्भातील कृषी बाजारपेठा ओस पैसे नसल्याने बळीराजा संकटात

बी-बियाणे व इतर कृषिपूरक वस्तूंची यंदा भाववाढ नाही. शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर असली तरी कृषी बाजारपेठेत अद्याप चहलपहल नाही. खते व…

बोरामणी विमानतळासाठी संपादित जमिनीपोटी ३३ शेतक ऱ्यांना १४ कोटी

सोलापूरजवळ बोरामणीजवळ उभारण्यात येणाऱ्या विमानतळासाठी जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांपैकी ३३ शेतकऱ्यांना १४ कोटींची नुकसानभरपाई मिळणार आहे.

शेतकरी व मच्छीमारांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न – आ. जयंत पाटील

शेतकरी व मच्छीमार हे बँकेचे दोन घटक असून हा घटक कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नये यासाठी तळागळातील शेतकऱ्यासह कोळी बांधवाला…

संबंधित बातम्या