महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. आजवर झाला नव्हता इतका विक्रमी पाऊस…
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा मिळाव्यात व याद्वारे उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी विविध कृषी केंद्रांतून कृषी विभागाच्या पथकांद्वारा वेळोवेळी नमुने काढण्यात आले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)च्या भाजीपाला बाजारात सध्या सुरू असलेल्या दुहेरी दरपद्धतीमुळे शेतकरी आणि ग्राहक दोघेही आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले…