scorecardresearch

ajit pawar news loksatta
“शेतकऱ्यांना राग येणं साहजिक”, अजित पवार नेमकं असं का म्हणाले?

अजित पवार म्हणाले, मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला आहे. शेतकऱ्यांचा रोष बघायला मिळाला.

Dahanu: Farmer dies after being swept away in floodwaters
डहाणू : शेतकऱ्याचा पूराच्या पाण्यात वाहून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार रायपूर येथील रहिवासी सदानंद भुरभुरा (वय ५५) हे रविवार २८ सप्टेंबर रोजी सकाळी शेतीची पाहणी करून घरी परतत…

flood relief announced by bhujbal in nashik region
अतिवृष्टीग्रस्तांना १० किलो गहू, १० किलो तांदूळ… गहू नको असेल तर! छगन भुजबळ यांची सूचना…

Chhagan Bhujbal : गहू नको असल्यास अधिक तांदूळ द्या, पूरग्रस्तांसाठी डाळही द्या, अश्या ठोस मदतविषयक सूचना छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना…

shivsena ubt sushma andhare slams bjp cm devendra fadnavis over farmer relief
वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांसाठी २१ लाखांचा पलंग; सुषमा अंधारेंचा थेट आरोप…

सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर होमटाऊनमध्ये टीका करताना, पूरग्रस्तांना मदत नाही, पण वर्षा बंगल्यावर २१ लाखांचा पलंग लावण्यासाठी…

Who is responsible for the change in the criteria in the crop insurance scheme
पीकविमा योजनेतील निकष बदलाला जबाबदार कोण ? फ्रीमियम स्टोरी

केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना २०१६-१७ मध्ये सुरू केली. महाराष्ट्र सरकारने २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांचा हप्ता राज्य सरकार भरेल, असे…

nashik chhagan bhujbal on ground steps into flood water to help victims
जेव्हा छगन भुजबळ पाण्यात उतरतात… लोकप्रतिनिधी लागले कामाला

Chhagan Bhujbal : येवला मतदारसंघात मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी गुडघ्याइतक्या पाण्यात प्रत्यक्ष उतरून नागरिकांना…

Vasai heavy rain damage rice crop
पावसामुळे भात शेती आडवी कापणी साठी तयार होत असलेली कणसे आडवी झाल्याने शेतकरी चिंतेत

मागील दोन दिवसांपासून अधूनमधून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. वारा पाऊस  जोराने सुरू असल्याने याचा मोठा फटका भात शेतीला बसला. 

tearful farmers storm destroys banana papaya fields nandurbar
डोळ्यांदेखत केळी, पपई बाग आडवी… आता जगावे कसे ?… शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रु

अर्ध्या तासाच्या पावसात लाखोंची बाग आडवी, पंचनामे करणारेही नाहीत, शेतकऱ्यांच्या अश्रूंना आधार नाही.

jayant patil
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचे राज्यपालांना पत्र

शेतकरी हवालदील झाला असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते…

brave farmer carries mosambi through floods wardha vidarbha
VIDEO : बहाद्दुर शेतकरी ! केला अतिवृष्टीचा सामना, पूरस्थितीत मोसंबी डोक्यावर वाहून नेत…

वर्ध्यातील युवा शेतकरी आकाश रानोटकर यांनी अतिवृष्टीचा सामना करत, पुरातून सुमारे २ लाख किमतीची मोसंबी डोक्यावर वाहून नेऊन वाचवली.

gavernment accused of protecting sugar factories
शेतकऱ्यांचे ३०० कोटी रुपये थकविणाऱ्या साखर कारखान्यांना सरकारचे अभय; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे बळीराजाचे डोळे

नियमानुसार ऊस तोडल्यानंतर १४ दिवसात शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देणे बंधनकारक असतानाही अनेक कारखान्यांनी राजकीय वरदहस्त आणि नियमांचा आधार घेत ही…

tulja bhavani maha aarti for marathwada flood farmers relief Jitendra awhad
उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी श्री तुळजाभवानी मंदिरात महाआरती…

नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मानसिक व आध्यात्मिक आधार मिळावा यासाठी ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने महाआरतीचे आयोजन.

संबंधित बातम्या