scorecardresearch

Rs 128 crore fund approved for farmers affected by heavy rains
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर; शासन निर्णयात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचा उल्लेख नाही

खरीप हंगामात जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रत्येकच महिन्यात अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः…

centre decision crushes pulse farmers in india
मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; जाणून घ्या, कोणता निर्णय अणि परिणाम काय झाले…

सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचे मत व्यक्त करत अभ्यासकांनी सांगितले की, ग्राहकांना खूष करण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे.

rohit pawar slams costly repairs at cm varsha bungalow mumbai
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानातील दुरुस्ती किती खर्च झाला? रोहित पवार यांनी काय आरोप केले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरील दुरुस्तीच्या भरमसाठ खर्चावर टीका केली आहे.

Guardian Minister Uday Samant and officials speaking at the program
पायलट होण्यासाठी मुंबई – पुण्यात जाण्याची गरज नाही; रत्नागिरीत लवकरच सुरु होणार फ्लाईंग क्लब

जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते महसूल विभाग सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सेवा दूत ही सेवा घरपोच देण्याचा उपक्रम,…

Guardian Minister Gulabrao Patil assured help in Muktainagar
“शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी…” जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर मुक्ताईनगर तालुक्यातील एक तरूण पुराच्या पाण्यात वाहून गेला. तसेच पाचोरा तालुक्यातील २०० जनावरे आणि…

Farmers should be given Rs 500 per tonne from the by-product income of sugar factories - Farmers' organizations are aggressive
कारखान्यांच्या उपपदार्थ उत्पन्नातील वाट्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक; हंगामाच्या प्रारंभीच साखर सम्राटांच्या कोंडीची शक्यता

यावर्षीच्या ऊस गळीत हंगामाची तयारी साखर उद्योगाकडून सुरू झालेली आहे. यंदा हंगाम लवकर सुरू व्हावा, असाही प्रयत्न सुरू आहे.

Rs 99 lakh assistance approved for farmers in districts affected by heavy rains in June and July
जून, जुलैतील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९९ लाखांची मदत मंजूर

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात राज्य शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून…

nevali farmer protesters demand Eknath shinde
नेवाळी आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आंदोलकांची मागणी

कल्याणजवळील नेवाळीतील १ हजार ६७० एकर जमीन शेतकऱ्यांनी ब्रिटिश सरकारला देशाच्या संरक्षणासाठी भाडेतत्त्वावर दिली होती.

Non partisan public outrage march at the District Collectors Office in Jalgaon
जळगावमधील आक्रोश मोर्चानंतर… केळी, कापूस उत्पादकांच्या हिताची ‘ही’ आश्वासने

राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये सोमवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्याच धर्तीवर जळगावमध्येही बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित शेतकरी जनआक्रोश…

Wardha Rakesh Tiket, farmer protests India, Rakesh Tikait speech, Delhi farmer movement, Indian agriculture policies,
“महाराष्ट्र २० वर्षात मजुरांचा प्रदेश होणार, बिहारनंतर दुसरा”, शेतकरी नेता असे का म्हणाला?

शेतकरी नेते रोखठोक व सरकारी धोरणविरोधात भाष्य करण्यात अग्रेसर असतात. दिल्लीतील शेतकरी आंदोलन चांगलेच गाजले होते. त्याचे नेतृत्व संयुक्त किसान…

Vijay Wadettiwar news
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा! काँग्रेस नेते वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

नुकसानग्रस्त शेतांचे राज्याभरातील पंचनामे लवकर पूर्ण करून ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी अशी मागणी वडेट्टीवार…

Solapur District Collector kumar ashirwad Reviews Rain Damage
सोलापूरातील अतिवृष्टी नुकसानीची पाहणी…

सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढा, मोहोळ आणि करमाळा तालुक्यांमधील पूरग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

संबंधित बातम्या