सध्या जिल्ह्याच्या दक्षिण भागाला अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये किमान लाखभर शेतकरी भरडले गेले.
जायकवाडी आणि माजलगावच्या धरण क्षेत्रात सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर असून गोदावरी आणि सिंदफणा नदीलगतच्या गावांमधील पूर…
या वर्षी मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. अवकाळी, पूर्व मोसमी, मोसमी आणि परतीच्या पावसाने मराठवाडा, विदर्भ, खान्देश, सोलापूरसारख्या जिल्ह्यास पावसाने…