याचिकाकर्त्यांनी जानेवारी २०२३ मध्ये माहितीचा अधिकाऱांतर्गंत मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास नऊ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे ही बनावट असल्याचे निदर्शनास आले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणकर्त्यांचे २४ वर्षे उलटल्यानंतरही पुनर्वसन झाले नसल्यावरून उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारची कानउघाडणी केली.
Harsha Bhogle on Pigeons : कबुतरांमुळे पसरणारी रोगराई, कबुतरखान्यांच्या आसपास राहणाऱ्या लोकांमध्ये उद्भवत असलेल्या आरोग्याच्या समस्यांची दखल घेत मुंबई उच्च…