आणीबाणीनंतर सत्तेवर आलेल्या जनता पार्टीच्या कार्यकाळात इंदिरा गांधी आणि काँग्रेसबद्दल जनतेच्या मनात असलेला रोष ओसरु लागला आणि काँग्रेसबाबत सहानुभूतीची भावना…
तब्बल २१ महिने लादलेली आणीबाणी उठवल्यानंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा मोठा पराभव झाला. भारतात पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष सत्तेवरून पायउतार झाला.
रामलीला मैदान गेल्या दशकांमध्ये अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार राहिले आहे. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा यासाठी जयप्रकाश नारायण यांनी…