Lok Sabha Election 2024, Abki Baar 400 Paar: १९८४मध्ये काँग्रेसला ४१४ जागा मिळाल्या असताना दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला अवघ्या ३० जागा…
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे कुटुंब आणि मालेगाव शहराचा जुना ऋणानुबंध आहे. भारत जोडो न्याय यात्रा मालेगावात आल्यानंतर काँग्रेस नेते…
१९७१ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने काही मित्रपक्षांसह विरोधी पक्षांच्या महाआघाडीला मागे टाकत ४३ टक्के मतांसह लोकसभेच्या ३५० जागा मिळवल्या.
१९५४ पासून राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात झाली. कला क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणार्यांचा सन्मान म्हणून हा पुरस्कार दिला जातो.
जीतू पटवारी म्हणाले, संघर्षाच्या काळात कमलनाथ यांनी बेडरपणे काम केलं. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसचं सरकार पाडलं, तेव्हादेखील आम्ही सगळे कमलनाथ…
राष्ट्रीय पुरस्कारांच्या श्रेणीतून इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांची नावं वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणतात, “१९७७ मध्ये इंदिरा गांधींचा दारूण पराभव झाला. हळूहळू सगळ्यांनीच त्यांची साथ सोडायला सुरूवात केली. पण, संजय गांधी…
आज आपण साहित्य विश्वात प्रवेश केलेल्या काही पतंप्रधानांविषयी जाणून घेऊ या जे उत्तम लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत पण तुम्हाला माहिती…
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तत्कालीन लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांना लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवाबाबत आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते हिंमता बिस्व सर्मा यांनी एक हास्यास्पद वक्तव्य केलं आहे.
१९८२ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तानच्या हॉकी संघाकडून १-७ असा पराभव पत्करावा लागला होता!
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तेलंगणासाठी (पूर्वीचे एकत्रित आंध्र प्रदेश) केलेल्या कामांचा वारसा प्रियांका गांधी वाड्रा यांनी प्रचारात सांगितला. त्यानंतर…