आदिवासींचे जीवनमान सुधारण्याबरोबरच त्यांच्या र्सवकष विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी…
माहिती तंत्रज्ञान म्हणजे माहितीची निर्मिती, एकत्रीकरण, माहितीवर केलेली प्रक्रिया, साठा, माहितीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केलेली देवाणघेवाण या प्रक्रिया.