अवकाशात मानव पाठवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत भारताने गुरुवारी यशस्वीरीत्या मानवविरहित अवकाश कुपी वातावरणात जास्त उंचीवर पाठवली.
७०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक भेद करण्याची क्षमता असलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘निर्भय’ क्षेपणास्त्राची शुक्रवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली.
मंगळमोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने (इस्रो) गुरुवारी ‘आयआरएनएसएस-१सी’ या तिसऱ्या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या संशोधनासाठी ‘व्हीआयआयटी’ला भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे २१ लाख ३९ हजार रुपयांचा निधी मंजूर…
मंगळ ग्रहाच्या कक्षेत दाखल झाल्यानंतर भारताच्या मंगळयानाने पहिल्यांदाच मंगळाच्या पृष्ठभागाचे छायाचित्र पृथ्वीवर पाठविले. या ठिकाणचा देखावा सुंदर आहे, अशा आशयाचे…